फलटण तालुका शहर काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोहार वाटप कार्यक्रम
![]()
फलटण तालुका शहर काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोहार वाटप कार्यक्रम फलटण, दि.२१ फलटण तालुका काँग्रेस कमिटी. च्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने.अल्पउपहार वाटप करण्यात आला या वेळी. फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री महेंद्र सुर्यवंशी बेडके. कार्याध्यक्ष अमीरभाई शेख. शहर अध्यक्ष श्री पंकज पवार.अशोकराव शिंदे. ताजुभाई बागवान.विकास ननवरे. बाल मुंकद भट्टड. गंगाराम रणदिवे. अलताप […]
योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली बनते… डॉ. रविंद्र भोळे
![]()
योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली बनते… डॉ. रविंद्र भोळे पुणे कोरेगाव भीमा पेरणे फाटा :यम, नियम, आसन ,प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान ,धारणा ,समाधी इत्यादी अष्टांग योगाचे अंग सांगितलेले आहे. योग क्रिया करताना आसन व प्राणायम महत्वाचे असते. योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली, उर्जासंपन्न होते. योग रोगमुक्त जगण्याचे एक विज्ञान असुन योगामुळे यौगिक शक्ती औषधासारखी शरीरात कार्य […]
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे योग दिन साजरा
![]()
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे योग दिन साजरा अमळनेर :- ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांन सह प्राचार्य,शिक्षक यांनी सोबत योगा करत जागतिक योग दिवस साजरा केला. शाळेसाठी जागतिक योग दिन हे निमित्त असून शाळेत नेहमी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले जाते. प्राचार्य विकास चौधरी यांनी योगा करणे हे दैनंदिन जिवनात किती आवश्यक आहे […]
अमळनेरला गुणवंताचा सत्कार, प्रेरणादायी व्याख्यान
![]()
अमळनेरला गुणवंताचा सत्कार, प्रेरणादायी व्याख्यान अमळनेर- येथील रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात तालुक्यातील सर्व १२ वी कला शाखेतील उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ एस जे शेख हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, संस्थेचे प्रशासकीय व विकास अधिकारी प्रा श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा सुनिल गरुड, शिवाजी ज्यु. कॉलेजचे प्राचार्य […]
चोपडा येथे आदिवासी क्षयरुग्णांना अन्न-धान्याच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले.
![]()
चोपडा येथे आदिवासी क्षयरुग्णांना अन्न-धान्याच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले. ता.चोपडा-केंद्रीय आरोग्य मंत्रालय दिल्ली, यांच्या निर्देशानुसार देशातील क्षयरुग्नांसाठी निक्षय पोषण योजना अंतर्गत रुग्णांना दरमहा शासकीय अनुदान दिले जाते, त्याचप्रमाणे पंतप्रधान म.नरेंद्र मोदी यांनी सन- २०२५ पर्यंत भारत हा क्षयरोग मुक्त होणेबाबत आवाहन केले आहे. त्याच अनुषंगाने आदिवासी बहुल तालुका चोपडा येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटी […]
वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण,लाखो वारकऱ्यांना दिलासा..
![]()
वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण मुंबई दि. २१ : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये […]
निरोगी भारतासाठी प्रत्येकाने योग करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
निरोगी भारतासाठी प्रत्येकाने योग करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी यांच्या प्रयत्नांनी संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले व संपूर्ण जगात योग पोहोचला. योग ही प्राचीन चिकित्सापद्धत आहे. निरोगी राहण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने योगशास्त्र तयार करण्यात आले. निरोगी भारताच्यानिर्माणासाठी प्रत्येकाने योग करावा”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न
![]()
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न शेठ वालचंद हिराचंद यांच्या व्याख्यानमालेत 50 वे पुष्प ओम बिर्ला यांनी गुंफले मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अॅ ग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा नुकताच राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्ष […]
देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे
![]()
देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारताला विश्वगुरु बनवणे हे आमचे लक्ष्य आहे. सत्ता हे साधन मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानसेवक म्हणून काम करत आहेत.देशाला पुढे नेण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी एकजूट महत्वाची आहे. जातपात न बघता देशासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपला मतदान […]
राज्यातील आयटीआय निदेशकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्री लोढा यांचासोबत चर्चा
![]()
राज्यातील आयटीआय निदेशकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्री लोढा यांचासोबत चर्चा मुंबई, ठाणे( मनिलाल शिंपी ):महाराष्ट्र राज्यातील आयटीआय निदेशक, व टेक्निकल शिक्षकांच्या शैक्षणिक मागण्यासाठी काल कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी कौशल्य विकास मंत्री नामदार श्री. मंगल प्रभात लोढा साहेब त्यांची भेट घेऊन खालील विषयांवर चर्चा […]

