राजकारण झांगडगुत्ता
![]()
राजकारण झांगडगुत्ता हल्लीचे राजकारण असे आहेकोणाला न कळणारा झांगडगुत्ताकोणाच्या मनात काय चाललंय?याचा जनतेला न लागे थांगपत्ता बिकट परिस्थितीत नायक पवारनवी राजकीय आखणी करतातनडलेल्या अडलेल्याचा इथे तेमग पध्दतशीर काटा काढतात. पाॅवरफूल राजकारणातले ते,त्यांनी कित्येक गेम फिरविलेगुगली ही न उमगली कोणा,असे येति शरण भलेभले परिस्थिती कोणतीही तेन डगमगता लढत राहिलेईडीवर चालून गेले,कित्येक डाव उधळले,पावसात चिंब भिजलेमात्र अशक्य […]
एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान..
![]()
एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातून सेवानिवृत्ती झालेले प्राध्यापक व युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी सुरूवातीला छात्र भारती राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून पुरोगामी विचार रूजवित अनेक कार्यकर्ते घडविले. सेवानिवृत्तीनंतरआजही पुरोगामी विचार पेरण्याचे काम ते करत आहेत.युवाकल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान राबवून त्या […]
अंतर्मनातल्या आठवणीतले तात्यासाहेब विलासराव पाटील
![]()
अंतर्मनातल्या आठवणीतले तात्यासाहेब विलासराव पाटील ज्ञानाने माणूस मोठा होता असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे देवगांव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष तात्यासौ विलासरावजी पाटील…धैर्य, अविरत मेहनत, सत्यता, कमालीची बुद्धिमत्ता, ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा, या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव ,कोणत्याही परिस्थितीत हसतमुख व […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा
अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचे मा.खा. शरद पवारांना पत्र
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षशरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचे मा.खा. शरद पवारांना पत्र अमळनेर प्रतिनिधीउपरोक्त विषयान्वये, आज आपण “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमावेळीआपल्या भाषणादरम्यान आपण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केलात. गेल्या 6-7 दशकांपासून राजकीय कारकिर्दीत आपण […]
नववीत प्रथम आलेल्या तनुश्री मंगळे विद्यार्थिनीच्या हस्ते शिंदखेडा येथील एन डी मराठे विद्यालयात ध्वजारोहन
![]()
नववीत प्रथम आलेल्या तनुश्री मंगळे विद्यार्थिनीच्या हस्ते शिंदखेडा येथील एन डी मराठे विद्यालयात ध्वजारोहन,,, शिंदखेडा विद्यालयातील विद्यार्थी नी व भडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक शिंदखेडा येथील गस बँकेचे माजी मॅनेजरअर्जुन मंगळे यांची नात व बबन अर्जुन मंगळे यांची मुलगी व भडणे येथील अंगणवाडी सेविका मंजुलता मंगळे यांची मुलगी तनुश्री मंगळे हिला नववी टॉपला […]
शरद पवार निवृत्ती घोषणा
महाराष्ट्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले.
![]()
शरद पवार निवृत्ती घोषणामहाराष्ट्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त) एक मे 1960 ते 1 मे 1923 या प्रदीर्घकाळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेलं केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शरद पवार शरद पवार. यांनी निवृत्तीची घोषणा करून देशांमध्ये, शेवटी राजकीय खळबळ उडवून दिली. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीसह इतर […]
ज्येष्ठ विचारवंत डॉ आ.ह साळुंखे यांचा शिव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित..
![]()
डॉ. आ. ह. साळुंखे यांचा शिव जीवनगौरवने सन्मान….शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात नुकत्याच झालेल्या शिव महोत्सव २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ ह साळुंखे सर यांना शिवजीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने दि,२२ एप्रिल रोजी साळुंखे सर हे प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते मात्र त्यांनी ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून ऑनलाईन विद्यार्थी […]
लोंढवे विद्यालयातील दोन्ही विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीस ठरले पात्र
![]()
लोंढवे विद्यालयातील दोन्ही विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीस ठरले पात्र अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी चे दोन विद्यार्थी एन. एम.एम.एस.परीक्षेत गुणवत्तायादीत चमकले आहेत. यामुळे ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्यांच्या यशाने विद्यालयाच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तनिष्का श्रीकांत पाटील […]
देशात सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणे काळाची गरज – मेघाताई पाटकर
![]()
देशात सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणे काळाची गरज – मेघाताई पाटकर पाचोरा :- आज देशात अदानी व अन्य दोन चार लोकांची संपत्ति बेसुमार वाढत असून कित्येक लोक आपल्या दैनंदिन गरजा पैसा नसल्याने भागउ शकत नाही , देशात कधी नव्हे एवढी आर्थीक विषमता निर्माण झाली आहे , ही बाब लोकशाहीस घातक आहे असे प्रतिपादन प्रख्यात […]
जे स्वतः साठी जगले त्यांची इतिहासाने कधीच नोंद घेतली नाही- जेष्ठ पत्रकार डिंगबर महाले
![]()
जे स्वतः साठी जगले त्यांची इतिहासाने कधीच नोंद घेतली नाही-मा.डिंगबर महाले दोन दिवसीय वक्ता विकास कार्यशाळेचा समारोप अमळनेर-संत,महापुरुषांनी माणूस ,समाज घडविण्याचे कार्य केले आहे.जे स्वतः साठी जगले त्यांची इतिहासाने कधीच नोंद घेतली नाही.समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी असावी.समाज जागृती, समाज प्रबोधन व्हावे समाज घडविण्यासाठी वक्ता होणे आवश्यक आहे.”वाचाल तर वाचाल,बोलाल तर टिकाल” म्हणून जीवनात चांगला वक्ता […]

