अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचे मानाचे,छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2023 जाहीर
![]()
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचे मानाचे *छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2023 जाहीर
एल वॉर्ड च्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
![]()
एल वॉर्ड च्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मुंबई प्रतिनिधीगणेश हिरवे आजच्या आधुनिक व डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दरवर्षी मुंबईतील तिन्ही शिक्षण विभागाच्या झोन मधून वॉर्ड स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी दिनांक १२ ते १४ डिसेंबर मुंबईतील एल वॉर्डच्या वतीने हे तीन दिवसीय प्रदर्शन कुर्ला पश्चिम येथील […]
कापडणे येथील भटू पंडित माळी यांचे अल्पशा आजाराने निधन, उद्या सकाळी दहा वाजता राहत्या करून निघणार अंतयात्रा
![]()
निधन वार्ताप्रतिनिधी कापडणे : येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भटू पंडित माळी (६७) यांचे आज दि. ७ गुरुवार रोजी सायंकाळी पाऊने पाच वाजेला औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ८ शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घरून निघणार आहे. ते डिगंबर पंडित खलाणे, प्रकाश पंडित खलाणे यांचे मोठे बंधू, […]
डॉ.आंबेडकरांनी स्रीयांना,शोषित, बहुजनानां आत्मसन्मान प्राप्त करून दिला.
डॉ. मिलिंद बागुल
![]()
डॉ.आंबेडकरांनी स्रीयांना,शोषित, बहुजनानां आत्मसन्मान प्राप्त करून दिला.डॉ. मिलिंद बागुलभारतीय जनमानसामध्ये पिढ्यानपिढ्या परंपरेने आलेल्या गुलामगिरीत जगण्याची जी रूढ पद्धती मानसिक गुलामगिरीच्या अनुषंगाने कार्यरत होती ती मानसिकता बदलविण्यासोबतच गुलामीचा काळवंडलेला इतिहास बदलविण्याचे धाडस त्यासोबतच स्रीया, वंचित, शोषित बहुजन वर्गाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे मत साहित्यिक, […]
महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी नागपूर विधानभवनात शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. हिवाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सज्ज.
![]()
महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी नागपूर विधानभवनात शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. हिवाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सज्ज. मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूर येथे विधान भवनात शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दीपकजी केसरकर साहेब यांनी बैठक आयोजित केली त्यामध्ये प्रामुख्यानेशेवटचा वर्गाची पटसंख्या सरासरी […]
डि.आर कन्या शाळेतील विद्यार्थिनी स्काऊट गाईड च्या राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ट
![]()
डी आर कन्या शाळेतील विद्यार्थिनी स्काऊट गाईड च्या राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ट अमळनेर प्रतिनिधीखानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रोपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेतील स्काऊट गाईड विभागाच्या पंधरा विद्यार्थिनी राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या आहेत. या विद्यार्थिनीं साठी स्काऊट गाईड विभागाच्या प्रमुख गाईड कॅप्टन श्रीमती योगेश्री पाटील व गाईड कॅप्टन श्रीमती नीता बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.या सर्व […]
अमळनेर विद्येश्वर महादेव मंदिराचा उपक्रम
![]()
अमळनेर विद्येश्वर महादेव मंदिराचा उपक्रम प्रदिप मिश्रा यांच्या जळगांव येथील शिव महापुराण कथेसाठी भाविकांना बस ची व्यवस्था अमळनेर प्रतिनिधीश्री.पंडित प्रदिप मिश्राजी यांच्या जळगांव येथील शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमासाठी विद्येश्वर महादेव मंदिर, विद्या विहार कॉलनी, अमळनेर येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची व्यवस्था करून परिसरातील नागरिकांना शिवमहापुराण कथेसाठी रवाना करतांना तसेच वाहक व चालक यांना नारळ […]
वैचारिक वारसा घेऊन संविधानिक मूल्यांवर आधारित विचारधारेतून मानवतावादी साहित्याचा जागर करणारे विद्रोही साहित्य संमेलन असेल
![]()
वैचारिक वारसा घेऊन संविधानिक मूल्यांवर आधारित विचारधारेतून मानवतावादी साहित्याचा जागर करणारे विद्रोही साहित्य संमेलन असेल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांचे प्रतिपादन अमळनेरला १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीचे संपर्क कार्यालयाचेउद् घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीचे संपर्क कार्यालयाचे उद् […]
जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स खऱ्या अर्थाने समाजातील हिरो,आशिया स्तरावरील पहिल्या रेंजर्स फोरममध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गुवाहाटीत प्रतिपादन
![]()
जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स खऱ्या अर्थाने समाजातील हिरो,आशिया स्तरावरील पहिल्या रेंजर्स फोरममध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गुवाहाटीत प्रतिपादन गुवाहाटी (आसाम), दि. 6:पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वनक्षेत्रपालांमुळे जैवविविधता सुरक्षित असून धनापेक्षा जीवन सुरक्षित करणारे वन श्रेष्ठ आहे हे पटवून सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे यासाठी झटणारे फॉरेस्ट रेंजर्स हे खऱ्या अर्थाने […]
पारोळा तालुक्यात महापुरुष एकलव्य यांचे स्मारक व्हावे -रवींद्र वाघ यांची तहसीलदारांकडे मागणी
![]()
पारोळा तालुक्यात महापुरुष एकलव्य यांचे स्मारक व्हावे -रवींद्र वाघ यांची तहसीलदारांकडे मागणी पारोळा प्रतिनिधी-लोकप्रतिनिधी यांनी आदिवासी समाजाचे किरकोळ प्रश्न सोडवत किंवा आदिवासी बांधवांचा सत्कार करून तात्पुरते समाधान करण्यापेक्षाआदिवासी महापुरुष एकलव्य यांचे स्मारक बांधावे अशी मागणी आदिवासी सुरक्षारक्षक गृपचे संस्थापक रवींद्र वाघ यांनी केली आहे.आज तालुक्यात आदिवासी भिल्ल समाज हा हजाराहून जास्त लोकसंख्येचा प्रमाणात आहे.परंतु आदिवासी […]

