कर्जत येथे ७ एप्रिल रोजी होत असलेल्या सोहळ्यास उपस्थितीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन
![]()
कर्जत येथे ७ एप्रिल रोजी होत असलेल्या सोहळ्यास उपस्थितीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या धयेयधोरणानुसार सर्वोत्कृष्ट कार्य करणारया राज्यातील ४८ तालुका पत्रकार संघांना परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे..६ जिल्हा संघांना देखील सन्मानीत करण्यात आले आहे.. राज्यातील अनेक तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पत्रकार संघटन […]
खानदेश पुत्र उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव
![]()
खानदेश पुत्र उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाची घेतली दखल अमळनेर मूळ अमळनेर येथील रहिवासी असलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास(संजय)महाले यांनी सेवा बजावत असताना छंद म्हणून संगीत विषयक आवड जपली .संगीत क्षेत्रात मागील वीस वर्षांहून अधिक काळ योगदान दिले. त्यात अनेक अभूतपूर्व व अनेकार्थी ” हटके ” संगीतमय कार्यक्रम […]
राहूल गांधींच्या अहिंसात्मक सत्य उच्चारानें
मोदी सरकार झाले हताश…
संदिप घोरपडे,
मो.नं. ९४२२२७९७१०
(काँग्रेस निरीक्षक जळगांव ग्रामीण)
![]()
राहूल गांधींच्या अहिंसात्मक सत्य उच्चारानेंमोदी सरकार झाले हताश… संदिप घोरपडे,मो.नं. ९४२२२७९७१०(काँग्रेस निरीक्षक जळगांव ग्रामीण) जळगांव प्रतिनिधीआज दि.०१/०४/२०२३ रोजी जळगांव ग्रामीण तालुका काँग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत जळगांव ग्रामीण काँग्रेस निरीक्षक अमळनेर येथील कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी राहुल गांधी यांच्या सांसदिय समितीने रद्द केलेला खासदारकी कशी बेकायदेशीर (न्यायालयाच्या परिघात राहून) […]
अध्यात्माद्वारेच धर्माची धारणा होते-जेष्ठ प्रवचनकार ह.भ.प
डॉ रविंद्र भोळे
![]()
अध्यात्माद्वारेच धर्माची धारणा होते…… जेष्ठ प्रवचनकार हभपडॉ रविंद्र भोळे पुणे प्रतिनिधी-कोरेगावमूळ हवेली पुणे: धर्माची निर्मिती प्रत्यक्ष परमेश्वराने केली असे वेदात म्हटले असून धर्मापालन करणाऱ्यांचा नेहमी जय होतो. धर्म बाजारात विकत मिळत नाही तर धर्म धारण करावा लागतो जगातील सर्व धर्म मानवजातीच्या कल्याणासाठी असून दया, क्षमा, शांतीचा संदेश देत असतात. सात्विक त्याग, सात्विक कर्म व सत्विककर्ता […]
शहराची शांतता अबाधित राहील यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा
सहाय्यक पोलीस अधीक्षक
कृषकेश रावले,
अमळनेरला शांतता कमीटीची बैठक संपन्न
![]()
शहराची शांतता अबाधित राहील यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषकेश रावले अमळनेरला शांतता कमीटीची बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शहराला मोठे करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व नागरीकांची मेहनत असते व ती टिकवणे सर्वाची जबाबदारी आहे, पोलिस कर्मचारी सर्व धर्माचा सण साजरा करतात व शांतता प्रस्थापित करतात तरीपण शहरात वाईट घटना काही तरूण वर्गाची माथी भळकवत […]
जागृती महाजन हिची जलसंपदा विभागात महिला जनरल संवर्गातून कनिष्ठअभियंतापदी निवड
![]()
जागृती महाजन हिची जलसंपदा विभागात महिला जनरल संवर्गातून कनिष्ठअभियंतापदी निवड धुळे प्रतिनिधी-धुळे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचे वरीष्ठ लिपिक श्री . बापूसो . नगराज हिलाल पाटील यांची सुकन्या कु . जागृती नगराज महाजन हिची जलसंपदा विभागात ” कनिष्ठ अभियंता ” ( Jr. Engg)अराजपत्रित गट “ब ” मध्ये सरळसेवा परीक्षा पद्धतीने महिला जनरल संवर्गातून ” कनिष्ठअभियंता ” […]
देशात भाजपचे सुडाचे राजकारण
अँड संदीप पाटील
मा.जिल्हा अध्यक्ष काग्रेंस याचा पत्रकार परिषदेत आरोप..
![]()
देशात भाजपचे सुडाचे राजकारणअँड संदीप पाटीलमा.जिल्हा अध्यक्ष काग्रेस अमळनेर प्रतिनिधी -अदानी मोदीचे संबंध काय आहेत यावर राहुलजींनी प्रश्न विचारला असता त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही. संसदेत हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे.राहुल गांधींना दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त विधान कर्नाटकमध्ये केले होते. त्याचा गुन्हा कर्नाटकमध्ये न करता गुजरात राज्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. गजरात कोर्टाने राहुल गांधींना दोन […]
कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित रोजगार,कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित रोजगार
![]()
कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात 8 हजार 322 पदांकरिता घेतल्या मुलाखती मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नायगाव, दादर (पूर्व) येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील 8 हजार 322 पदांसाठी नोकरीइच्छुक […]
लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे आद्य क्रांतिवीर समशेरसिंग पारधी स्मारकास आदरांजली
![]()
लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे आद्य क्रांतिवीर समशेरसिंग पारधी स्मारकास आदरांजली समशेरसिंग पारधी हे आदिवासी पारधी समाजाचे क्रांतिकारक होते इंग्रजांविरुद्ध झालेल्या १८५७ च्या लढाईत त्यांनी स्वतःच्या पारधी समाजाचे नेतृत्व केले होते द्वारकेच्या ओखा बेटावर वाघरी , वाघेर जमातीचे लोक राहत होते त्यांचे स्वताचे संस्थान होते या संस्थांनसाठी गायकवाड , इंग्रज व वाघेर […]
जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांचा 2 रोजी गौरव
![]()
जेष्ठ साहित्तीक जयसिंग वाघ यांचा 2 रोजी गौरव जळगाव :- बौद्ध साहित्य प्रसार संस्था , मुंबई तर्फे राज्यातील एका साहित्तिकास दरवर्षी ” जीवन गौरव पुरस्कार ” प्रदान करण्यात येतो , या वर्षि या पुरस्कारार्थ जळगाव येथील प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांची निवड संस्थे तर्फे करण्यात आली आहे . जयसिंग वाघ यांची एकूण पाच […]

