बातमी
वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर शाखा तर्फे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा
![]()
वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर शाखा तर्फे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर शाखा तर्फे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरकरण्यात आला या वेळी रेल्वे महिला कर्मचारी यांना वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन शाखा तर्फे हार्दिक शुभेच्छा देवून महिला याचा सन्मान करण्यात आला या वेळी शाखा सचिव […]
जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर श्रीमती भानूबेन बाबूलाल शाह गोशाळा मार्फत गरिबांना शिधावाटप
![]()
जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर श्रीमती भानूबेन बाबूलाल शाह गोशाळा मार्फत गरिबांना शिधावाटप अमळनेर प्रतिनिधी :जागतिक महिला दिनानिमित्त भानूबेन बाबूलाल शहा गोशाळा यांचे मार्फत श्री बी जे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा,मुंबई तसेच स्वस्तिक जीवदया ग्रुप अंधेरी,मुंबई,कमलेश सावला (मानद पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन), विपुल भाई जैन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचे […]
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण पहिला टप्पा उत्साहात संपन्न
![]()
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण पहिला टप्पा उत्साहात संपन्न दिनांक ४,५ व ६ मार्च २०२४ या कालावधीतराष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे मार्फतभडगावगटशिक्षणाधिकारी श्री गणेश आण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी फार्मसी कॉलेज, चाळीसगाव रोड भडगाव येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणचा पहिला टप्पा उत्साहात यशस्वीरीत्या […]
अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेस महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार जाहीर
![]()
अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेस महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार जाहीर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्थेस महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महासमारोहात हा पुरस्कार वितरीत होईल.समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त […]
अमळनेरला “भिजकी वही ” अफलातून सादरीकरण!!
![]()
अमळनेरला “भिजकी वही ” अफलातून सादरीकरण!! परिवर्तन संस्था जळगाव ने केला सादर… पूज्य सानेगुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात डिजीटल स्क्रीन उद्धघाटन सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी वाचनालय व मोफत वाचनालय आयोजित “भिजकी वही ” हा अभिवाचनाचा प्रयोग अमळनेर नगरीत महिला दिनाच्या पूर्व संध्येला पार पडला. “भिजकी वही “हा सुंदर अभिवाचनाचा अप्रतिम प्रयोग परिवर्तन संस्था […]
महिलेला अस्मितेची जाणीव होणे हाच खरा महिला दिन!!
![]()
महिलेला अस्मितेची जाणीव होणे हाच खरा महिला दिन!! विश्वाच्या मानव निर्मितीत महत्वाचा घटक म्हणजे महिला आहे तरी तिला पुरुषप्रधान संस्कृतीने कमी लेखण्याचा जो प्रयत्न झाला तो निंदनीय आहे. महिला शब्दातील म-महान जी आपल्या कृतीने महत्ता पाप्त करणारी .हि -म्हणजे हिम्मतवान ला-म्हणजे आपल्या पराक्रमाने समोरच्याला लाजवणारी पराक्रमी..साऱ्या विश्वाला अन्नाची सोय करणारी म्हणजे कृषीचा शोध लावणारी. संगीत, […]
जागतिक महिला दिवस निमित्त साहित्यिक गोकुळ बागूल यांनी टाकलेला प्रकाश
![]()
जागतिक महिला दिवस निमित्त 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांच्या सर्वांगीन विकास ,सर्व क्षेत्रात होत असलेला सहभाग ही खरंतर आनंद देणारी घटना आहे .समाज जीवनात महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार आर के लक्ष्मण याना एका महिला पत्रकाराने यांना प्रश्न केला की ,“तुम्ही नेहमी कॉमन मॅन का दाखवतात. तुम्ही […]
अमळनेर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मिळाली प्रशासकीय मान्यता-मंत्री अनिल पाटील
![]()
अमळनेर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मिळाली प्रशासकीय मान्यता-मंत्री अनिल पाटील 10 कोटी निधीतून डाक बंगल्याच्या जागेत उभी राहणार नवी भव्य इमारत अमळनेर-येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून 10 कोटी निधीतून जि प विश्रामगृह येथे असलेल्या डाक बंगल्याच्या जागेत नवी भव्य इमारत उभी राहणार असल्याची माहिती राज्याचे […]
मनुष्य अमर नाहीं ह्याचें ज्ञान होणे म्हणजेच शिवतत्व- हभप डॉ रवींद्र भोळे
![]()
मनुष्य अमर नाहीं ह्याचें ज्ञान होणे म्हणजेच शिवतत्व…. हभप डॉ रवींद्र भोळेगुरुळी पुरंदर पुणे (कैलास मठ): शिवतत्वामुळे शाश्वत जीवनात अमृताच्या उत्पत्तीचे ज्ञान होते. तर शिवतत्व हे शवतत्वाप्रमाणे स्मशानभूमीत काहीही उत्पन्न होत नाही, किंवा काहीही शिल्लक राहत नाही असा संदेश देते. समुद्रमंथन करून शिवाने तिन्ही जगाचे रक्षण केले. विष प्राशन करून मनुष्य जातीला मृत्यूपासून वाचवले. म्हणून […]
महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे अमळनेर शहरात झाले थाटात उद्घाटन
![]()
महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे अमळनेर शहरात झाले थाटात उद्घाटन उदघाट्नाच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या 342 बॅग झाल्या विक्री अमळनेर प्रतिनिधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या भारत तांदुळच्या अमळनेर केंद्राचे थाटात उदघाट्न करण्यात आले. उदघाट्नच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या च्या 342 बॅग विक्री झाल्या. लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे हे केंद्र सुरू […]

