बातमी
पालकांनी लेकरांच्या अभिरुची व छंदांना प्रोत्साहन देऊन व्यक्तीमत्व फुलू द्यावे- सुनिता भंडारी
![]()
पालकांनी लेकरांच्या अभिरुची व छंदांना प्रोत्साहन देऊन व्यक्तीमत्व फुलू द्यावे- सुनिता भंडारी जळगाव येथील मोहन नगर येथे जागतिक पालक दिन साजरा !…. प्रतिनिधी जळगांव – जळगांव – ‘ पालकांनी लेकरांच्या अभिरुची व छंदांना प्रोत्साहन देऊन त्यांचे व्यक्तिमत्व फुलू द्यावे ‘असे भावनिक आवाहन सौ.सुनीता भंडारी यांनी केले.’ कुटुंब तुमचे, प्रबोधन आमचे ‘ या कार्यक्रमांतर्गत जागतिक पालक […]
भारताला युध्दाची नाही तर शैक्षणिक सुधारणांची गरज – प्रा.नरसिंह मूर्ती
![]()
भारताला युध्दाची नाही तर शैक्षणिक सुधारणांची गरज – प्रा.नरसिंह मूर्ती श्रीरामपूर –वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्ती व संस्थाना सन्मानित करण्यात आले. हा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक २३ जुलै रोजी श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. […]
जपानी शिष्टमंडळाचि जिल्हा परिषद शाळा विजयनगर ला भेट.
जपानी शिक्षक जेंव्हा जि.प. च्या शाळेत शिकवतात .
![]()
जपानी शिष्टमंडळाचि जिल्हा परिषद शाळा विजयनगर ला भेट.जपानी शिक्षक जेंव्हा जि.प. च्या शाळेत शिकवतात . (विशेष प्रतिनिधी उदय नरे)सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विजयनगर (पर्यंती ) हि सातत्याने आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नावारूपाला आली आहे व त्यामुळेच म्हसवड सारख्या शहरातून गाडी भरून विद्यार्थी या ग्रामीण भागातील जि प च्या शाळेत प्रवेश घेत आहेत […]
अमळनेरात झाला खान्देशातील कर्तृत्ववानाचा महासन्मान
![]()
अमळनेरात झाला खान्देशातील कर्तृत्ववानाचा महासन्मान अमळनेर- आजच्या तरुणांनी केवळ “स्पर्धा परीक्षा” टार्गेट ठेवू नका. अनेक तरुण वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेच्या वाऱ्या करतात त्यापेक्षा प्लॅन बी नेहमी तयार ठेवा. प्रत्येकाची लायकी वेगवेगळी असते त्यानुसार वेगवेगळ्या अनेक क्षेत्रात आपले करिअर करा. तन-मन-धनाने त्यात स्वतःला झोकुन द्या, अपेक्षित यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा मौलिक सल्ला आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे […]
खडतर मेहनतीने शिक्षण घेऊन डाॅक्टर बनुन समाजाचे पांग फेडणारे डाॅ. अनिल शिंदे !!
![]()
खडतर मेहनतीने शिक्षण घेऊन डाॅक्टर बनुन समाजाचे पांग फेडणारे डाॅ. अनिल शिंदे !! अमळनेर तालुक्यात एकमेव सर्जन म्हणून ज्यांचे नाव घेतले गेले ते म्हणजे डाॅ. अनिल शिंदे..अगदी प्रतिकूल परिस्थिती असतांना शिक्षण घेण्याची जिद्द न सोडता वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले..डाॅ अनिल शिंदे सराकडे अनेक समस्या आल्या परंतू हा ध्येयनिष्ठ जिज्ञासू शिक्षणाचे शिखर गाठू शकले..आपले ग्रामीण भागातील […]
इर्शाळगड दरड दुर्घटनाग्रस्तांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट
![]()
इर्शाळगड दरड दुर्घटनाग्रस्तांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट डोंगर कापरितील रहिवासीयांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी देशव्यापी सर्व्हे करून योजना तयार करण्याची केली मागणी (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – खालापूर मधील इर्शाळगड येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.त्यात 27 जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अद्याप 50 लोक दबले असल्याची शक्यता आहे.या दुर्घटनास्थळी आज रिपब्लिकन […]
धरणगाव माळी समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव !….
![]()
धरणगाव माळी समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव !…. सा.मा.स.सु.पंचमंडळाने केला १०० गुणवंतांचा ग्रंथ व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार !…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव: येथील मोठा माळीवाडा सावता माळी समाज सुधारणा पंच मंडळाच्या वतीने समाजातील इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत ७५ व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या व उच्च शिक्षणात यश मिळविणाऱ्या एकूण १०० […]
साक्री जिल्हा धुळे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
![]()
वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न (विशेष प्रतिनिधी उदय नरे) खान्देश एज्युकेशन सोसायटी तामसवांडी ता. साक्री जिल्हा धुळे या संस्थेचे चेअरमन प्रा.प्रकाश सोनवणे व त्यांच्या सौ. व शासनाच्या होमी भाभा युनिव्हर्सिटी च्या वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. रत्नमाला प्रकाश सोनवणे यांनी संस्थेच्या तामसवाडी ( साक्री,धुळे ) येथील आपल्या माध्यमिक विद्यालयात दिनांक २३ जुलै २०२३ रोजी भेट दिली असता उभयतां त्यांच्या […]
दलित साहित्याची चौकट ओलांडून पुष्पा साळवे यांची कविता सृजनशील वाट निर्माण करते
![]()
दलित साहित्याची चौकट ओलांडून पुष्पा साळवे यांची कविता सृजनशील वाट निर्माण करते पुष्पा साळवे लिखित ‘ मनाच्या व्यथा ‘ कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन ‘ दलित साहित्याची चौकट ओलांडून पुष्पा साळवेंची कविता सृजनशील वाट निर्माण करते ‘ असे गौरवोद्गार माजी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.कवयित्री पुष्पा साळवे लिखित ‘ मनाच्या […]
समाज चिंतामणी, दानशूर दातृत्व,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. मनिलाल शेठ शिंपी (कल्याण) यांची जळगाव शहर शिंपी समाजातील विविध संस्था पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट, समाजहिताचा गोष्टींविषयी साधला संवाद!
![]()
समाज चिंतामणी, दानशूर दातृत्व,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. मनिलाल शेठ शिंपी (कल्याण) यांची जळगाव शहर शिंपी समाजातील विविध संस्था पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट, समाजहिताचा गोष्टींविषयी साधला संवाद! अखिल भारतीय स्तरावर दानशूर दातृत्व म्हणून ज्यांचा गौरवाने व आदराने उल्लेख केला जातो तसेच मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख अखिल भारतीय स्तरावर शिवणयंत्र […]

