मुंबई
ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर.
![]()
ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर. (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांची निवड झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत […]
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि […]
गावगाड्यांच्या प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — सरपंच परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद
![]()
गावगाड्यांच्या प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — सरपंच परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास विभागाच्या वतीने गावगाड्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी दिनांक ६ ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीस सरपंच परिषद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. दत्ताभाऊ काकडे (बीड) यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांतील प्रमुख […]
सहकार म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जाणे होय- विश्वास थळे माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याच्या जीवनाची प्रगती करायची असेल तर सहकारा शिवाय तरणोपाय नाही-शिवाजीराव शिंदे सह्याद्री नागरी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!
![]()
सहकार म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जाणे होय- विश्वास थळे माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याच्या जीवनाची प्रगती करायची असेल तर सहकारा शिवाय तरणोपाय नाही-शिवाजीराव शिंदे सह्याद्री नागरी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न! ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेची 33 वी […]
शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
![]()
शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न! ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील उंच भरारी घेत असलेली संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 2/ 8/ 2025 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय खारबाव येथे मोठ्या उत्सापूर्ण वातावरणात संस्थेच्या अध्यक्षा सौ.दमयंती कमलाकर […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील मुंबई, दि.५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत उपकेंद्राकरिता सार्वजनिक विद्यापीठात प्रत्येक ठिकाणी पाच एकर जागा देण्यासंबंधी केलेली कार्यवाही तसेच ज्या ठिकाणी उपकेंद्राकरिता जागा मिळाली आहे त्याचे भाडे किंवा तत्सम धोरणासंबंधीचा सुधारित आराखडा […]
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताचे भविष्य- अनिल बोरनारे* *मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांसोबत अनिल बोरनारे यांनी साधला संवाद*
![]()
*नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताचे भविष्य- अनिल बोरनारे* *मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांसोबत अनिल बोरनारे यांनी साधला संवाद* *शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुद्यावर अभिप्राय व शिफारशी पाठवा – अनिल बोरनारे यांचे शिक्षकांना आवाहन* मुंबई (प्रतिनिधी) देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा शिक्षणातून होत असल्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताचे भविष्य आहे याच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर […]
लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त टिळकनगर शाळेत विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळाची स्थापना.*
![]()
*लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त टिळकनगर शाळेत विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळाची स्थापना.* ठाणे:केल्या( मनिलाल शिंपी):१ ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी केली जाते. त्याच बरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही साजरी होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वरील दोन्ही कार्यक्रम सादर केले. लोकमान्य टिळकांचे विचार आजही महत्त्वाचे आहेत का? लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक, टिळकांच्या शिक्षणावरील विचार व विद्यार्थ्यांना […]
एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
![]()
एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. ठाणे : कल्याण( मनिलाल शिंपी) एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात प्राचार्य गोरक्षनाथ तरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य सचिन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंग्रजी राजवटीतील असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इंग्रजी भाषा प्रमुख डॉ. आर आर […]
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन* *”साहित्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात अण्णाभाऊंनी स्थान निर्माण केले” – डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन* *”साहित्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात अण्णाभाऊंनी स्थान निर्माण केले” – डॉ. नीलम गोऱ्हे* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त स्वारगेट येथील सारसबाग चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित […]

