नहीं बूट नहीं मोजा, राब राबे कर्मचारी… रेनकोट घाली साहेब, हुबा तठे अधिकारी…
![]()
नहीं बूट नहीं मोजा, राब राबे कर्मचारी… रेनकोट घाली साहेब, हुबा तठे अधिकारी… धुळे- विकासासहित सेवा (!) देणाऱ्या धुळे महानगरपालिका आपल्या सफाई कामगारांना मात्र त्यांच्या हक्काच्या सुविधांपासून वंचित ठेवत आहे. सदर सफाई कामगार भर पावसात जिद्दीने नाले, गटारी साफ करतांना दिसत आहेत; पण त्यांच्या हक्कांचे जे पालिकेच्या नियमात बसणारे आहेत. गम बुट, सेफ्टी गॉगल, मास्क, […]
अमळनेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन**
![]()
**अमळनेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन** अमळनेर प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. केंद्र शासनाने त्यांच्या सन्मानार्थ ३०० रुपयांचे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अभिवादन केले आहे तसेच अनेक कार्यक्रम राबवत आहे. […]
१० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच!* *उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प*
![]()
*१० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच!* *उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प* *‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ समारंभ उत्साहात संपन्न* पुणे: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ या सामाजिक उपक्रमाचे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र […]
ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली- केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह*
![]()
*ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली- केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह* मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा जयंती महोत्सव आज अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यास केंद्रीय गृह व सहकार मंत्री माननीय श्री अमित शाहजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री […]
रमाईच्या त्यागामुळेच बहुजनांच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे*. डॉ.मिलिंद बागुल
![]()
*रमाईच्या त्यागामुळेच बहुजनांच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे*. डॉ.मिलिंद बागुल ( धरणगाव) समृद्ध जीवनाची वाटचाल महापुरुषांनी केलेल्या कार्यात असून त्यांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून पिढी जात कल्याणाचा मार्ग आपणास प्राप्त करून दिला असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात रमाईंचे स्थान अतिउच्च असून , रमाईंनी आपल्या जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाला, ज्ञानाला अधिकाधिक बळ देऊन त्यागाची परिसीमा […]
खोकरपाट येथील शंभू महिला शेतकरी गटाच्या १२ जलरागिनींनी शेतात जलतारा उपचारांसाठी पुढाकार
![]()
खोकरपाट येथील शंभू महिला शेतकरी गटाच्या १२ जलरागिनींनी शेतात जलतारा उपचारांसाठी पुढाकार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत सुद्धा, खोकरपाट गावातील शंभू महिला शेतकरी गटातील १२ जलरागिनींनी फक्त घरकामातच नाही, तर गटशेतीत उत्कृष्ट काम करत जल व मृदा संधारणेसाठी महत्वाचा पुढाकार घेतला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शासन स्तरावर त्यांचा जलतारा उपचार मंजूर […]
ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेऊन ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने सविस्तर सादरीकरण करण्यात आले. ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पात्र ग्रंथालयांच्या वर्गबदल प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी असे, […]
कोथरूडमध्ये “ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमाचा समस्त कोथरूडवासियांनी लाभ घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*कोथरूडमध्ये “ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमाचा समस्त कोथरूडवासियांनी लाभ घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे : पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना हिसका दाखवला. भारताच्या सामर्थ्याचे विराट दर्शन जगाला झाले. या निमित्ताने युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर -नव्या […]
नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”* *चा सत्कार करतो तेंव्हा…*
![]()
*नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”* *चा सत्कार करतो तेंव्हा…* (राजा माने यांजकडून) पुणे, दि- मकरंद अनासपुरे यांच्या संगतीने “नाम फाउंडेशन” च्या माध्यमातून देशापुढे जलसंवर्धन आणि ग्रामविकासाचा आदर्श ठेवणारा आणि बॉलीवूडमध्ये “नाना”नावाचा मराठी दबदबा निर्माण करणारा नाना पाटेकर! हाच नाना आपला मान समाजसेवा आणि प्रशासकीय सेवेत इतिहास घडवित असलेल्या दुसऱ्या “स्वच्छ नाना”ला देवून त्याचा सन्मान करतो […]
अपयश हे भविष्य ठरवत नाही – विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक- बालापूर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांचे महत्त्वपूर्ण संदेश, “लोकस्वातंत्र्य विचारमंथन मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि प्रेरणा”
![]()
अपयश हे भविष्य ठरवत नाही – विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक- बालापूर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांचे महत्त्वपूर्ण संदेश “लोकस्वातंत्र्य विचारमंथन मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि प्रेरणा” अकोला प्रतिनिधी- आयुष्यातला एखादा पराभव किंवा अपयश हे भविष्य ठरवत नसते.हे समजण्याठी विद्यार्थ्यांची युवापिढी ही शैक्षणिक प्रगतीसोबतच भाषा,संवाद आणि सोशलमिडीयाच्या पलिकडे जाऊन मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. […]

