प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही-धनगर समाजाचे नेते सुनिल बापू वाघ यांचे प्रतिपादन धनगर समाज गुणवंत कर्मचारी मंच आयोजित,गुणगौरव समारंभांत सुनिल वाघ यांचे आवाहन
![]()
प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही-धनगर समाजाचे नेते सुनिल बापू वाघ यांचे प्रतिपादन धनगर समाज गुणवंत कर्मचारी मंच आयोजित,गुणगौरव समारंभांत सुनिल वाघ यांचे आवाहन शिरपुर- स्वत:बरोबरच समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, भरपूर शिका, खेळा, उत्तुंग झेप घेऊन कुटुंबाचे, समाजाचे नाव उज्वल करा, समाज आपल्या पाठीशी उभा राहील. असे प्रतिपादन दि. 25 ऑगस्ट रोजी शिरपुर […]
नेपाळ दुर्घटनेत मदतीसाठी सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी साधला योग्य समन्वय मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती
![]()
नेपाळ दुर्घटनेत मदतीसाठी सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी साधला योग्य समन्वय मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती अमळनेर- नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश असताना त्यांना मदतीसाठी व त्यांचे मृतदेह जळगाव येथे आणण्यासाठी शासन स्तरावरील सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून मदतकार्य केल्याने मृतदेह वेळीच आणण्यात यश मिळाल्याची माहिती मदत […]
जानेवारी 2025 मध्ये एरंडोल येथे होणार राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची प्रथम नियोजन सभा एरंडोल येथे उत्साहात संपन्न
![]()
जानेवारी 2025 मध्ये एरंडोल येथे होणार राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची प्रथम नियोजन सभा एरंडोल येथे उत्साहात संपन्न जळगांव प्रतिनिधी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एरंडोल येथे जानेवारी 2025 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा संविधान सन्मान परिषद राज्य समन्वय समितीचे प्रमुख तथा समता […]
आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण,पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित.
![]()
आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण,पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित. जळगाव, (विशेष प्रतिनिधी उदय नरे): भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण […]
अमळनेरला मोफत आरोग्य शिबीरास उदंड प्रतिसाद मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशनचा उपक्रम
![]()
अमळनेरला मोफत आरोग्य शिबीरास उदंड प्रतिसाद मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशनचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशन , जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात २४ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात व्हॉईस ऑफ मीडियाचे पत्रकार व त्यांचे कुटुंबीय, मंगळ ग्रह सेवा संथेचे […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडण्यासाठी बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी पदाधिकाऱ्यांची चर्चा
![]()
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडण्यासाठी बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी पदाधिकाऱ्यांची चर्चा अमळनेर प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन वाढीसह,दरमहा पेन्शन, मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी मिळावी,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचारी यांना सामाविष्ट करावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चे,धरणे,बहिष्कार असहकार,संप अशी अनेक प्रकारची आंदोलने केली. त्याची दखल घेत राज्याच्या […]
सरकारचे कामकाज कमी, जाहिरात जास्त -प्रा.सुभाष पाटील
![]()
सरकारचे कामकाज कमी, जाहिरात जास्त किसान काँग्रेस जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी जिल्ह्यात एक महिना झाला पीकविमा मंजूर जो पीकविमा पैसा एप्रिल महिन्यात मिळायला पाहिजे तो अगाष्ट संपत आला तरी वाटप होत नाही कंपनी बोट सरकारकडे दाखवते सरकार रोज नवीन घोषणा करते कोणतीही योजना पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तो पर्यंत नवीन […]
जातिगत जनगणना केल्याने जातींचा विकास करणे सोपे- साहित्यीक जयसिंग वाघ यांचे प्रतिपादन
![]()
जातिगत जनगणना केल्याने जातींचा विकास करणे सोपे – जयसिंग वाघ चोपडा :- भारतात १९५१ ला जनगणना केली असता फक्त अनुसूचित जाती , जमाती विषयक माहिती जाहीर करण्यात आली मात्र सर्वोच्य न्यायालयाने जातीगत जनगणना ही जातीला प्रोत्साहित करणारी असल्याने ती असंवैधानिक ठरते असे प्रतिपादन केले, या नंतर भारतात जातीगत जनगणना झालीच नाही . जातिगत जनगणना केल्याने […]
पाडळसरे धरणचा प्रधामंत्री कृषी सिंचन योजनेत घेण्यासाठी खासदारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधावे पाडळसरे धरण जन आंदोलन समितीची मागणी
![]()
पाडळसरे धरणचा प्रधामंत्री कृषी सिंचन योजनेत घेण्यासाठी खासदारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधावे पाडळसरे धरण जन आंदोलन समितीची मागणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरनाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करणे बाबत पाडळसे धरण जन आंदोलन समिती जळगाव येथे येऊन देशाच्या पंतप्रधानांचे लक्ष वेधू इच्छित होती मात्र पोलीस प्रशासनाने समिती पदाधिकाऱ्यांना जळगाव येथे न […]
अमळनेरला उदया श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन
![]()
अमळनेरला उदया श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी कृष्ण जन्माष्टमी (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा प्रसंग) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.अमळनेर येथील युवा कार्यकर्ते सौरभ […]

