इमारतीवरून पडून मयत झालेल्या शाहिदच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांनी दिला मदतीचा हात 51हजारांची मदत,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न
![]()
इमारतीवरून पडून मयत झालेल्या शाहिदच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांनी दिला मदतीचा हात 51हजारांची मदत,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न अमळनेर :- इमारतीच्या तिसरा मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने मिलचाळ भागातील शेख शाहिद शेख सादिक या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच आर के नगर परिसरात घडली होती.शाहिदच्या पीडित कुटुंबियांचे […]
खाकीच्या वर्दीत दिसली माणुसकी! वृद्धांच्या मदतीला धावले पि.आय वासुदेव देवासारखे..!!
![]()
खाकीच्या वर्दीत दिसली माणुसकी! वृद्धांच्या मदतीला धावले पि.आय वासुदेव देवासारखे..!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- माणूस जन्मापासून नात्यांच्या सुंदर माळेत गुंबला जातो.. नात्यांची ही माळ सहवासात येणाऱ्या समाज घटकात विस्तारात जाते.. त्याचप्रमाणे सुसंस्कारांचं लेणं लाभलेल्या माणसात माणुसकीचं नातं दृढ होत जाते. याचा प्रत्यय नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या रूपाने […]
कृष्णा अँटीऑक्सीडंट तर्फे साडेतेरा लक्ष खर्चून’शाळा सुधार!’
![]()
कृष्णा अँटीऑक्सीडंट तर्फे साडेतेरा लक्ष खर्चून’शाळा सुधार!’ खडपोली येथील जिल्हा परिषदेची शाळा उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर शिक्षक, ग्रामस्थातून कृतज्ञता सोहळा *चिपळूण* दि.१९ (वार्ताहर /प्रतिनिधी) ग्रामीण भागातील शाळा या पायाभूत सेवा सुविधांनी युक्त असाव्यात यासाठी कृष्णा अँटीऑक्सीडंट प्रा. लि. या कंपनीतर्फे दिशान्तर संस्थेच्या सहयोगातून चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे शाळा सुधार […]
अमरीश टेकडीवरील यात्रेमध्ये, यात्रेकरू व नागरिकांनी केली अस्वच्छता… पर्यावरण प्रेमी व टेकडीवरील गृपमध्ये संताप
![]()
अमरीश टेकडीवरील यात्रेमध्ये, यात्रेकरू व नागरिकांनी केली अस्वच्छता… पर्यावरण प्रेमी व टेकडीवरील गृपमध्ये संताप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जिथे स्वच्छ राहून शरीर निरोगी राहते, तिथे शरीर आणि मन दोन्हीच्या आनंदासाठी स्वच्छता आवश्यक असते. स्वच्छता, सर्व लोकांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी म्हणाले होते – ‘स्वच्छता ही सेवा आहे. आपल्या देशासाठी आपल्या जीवनात […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळाव्यासाठी धरणगाव येथे २० जुलैला मेळाव्याचे आयोजन
![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळाव्यासाठी धरणगाव येथे २० जुलैला मेळाव्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुप्रसिद्ध कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. लवकरच वेळ वार दिनांक कळविण्यात येईल त्या संदर्भात […]
दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंचावर पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत दादा पाटील,संचालिका स्मिताताई पाटील, श्री भूषण दादा चौधरी, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, बचतगट विभागप्रमुख शुभश्री दप्तरी, संस्थेचे चेअरमन उद्धवदादा पाटील,सदस्य किशोरदादा चौधरी मुख्याध्यापक […]
गट नेते प्रविण पाठक यांनी घेतला राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार
![]()
गट नेते प्रविण पाठक यांनी घेतला राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार अमळनेर प्रतिनिधी मा. आमदार श्री. शिरीष दादा चौधरी यांच्या समर्थकांनी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. श्री. प्रविण (बबली) पाठक यांनी मा. आमदार शिरिषदादांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेबाबत बोलताना म्हटले की, “काही व्यक्तींना त्यांच्या पात्रतेपेक्षा […]
जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी : जयसिंग वाघ
![]()
जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी : जयसिंग वाघ जळगाव :- सत्यशोधक समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष , प्रसिध्द विचारवंत तथा साहित्यिक प्रा. जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी झाली असे विचार सत्यशोधक समाजाचे माझी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा प्रसिध्द साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले . […]
प्रतिपंढरपूर डाळिंब बन येथे विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
![]()
प्रतिपंढरपूर डाळिंब बन येथे विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उरुळी कांचन,(प्रतिनिधी) : शेतीच्या पाण्यासाठीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे. ‘पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहच दे’ चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. जीवनात सुख समृद्धी येऊ दे हे मागण बळीराजासाठी आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वाचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र डाळिंब विठ्ठल बन मधील पांडुरंगाकडे केली […]
खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी केला भडणे पोलीस पाटील यांचा सन्मान व गौरव
![]()
खा, डॉ शोभाताई बच्छाव यांनी केला भडणे पोलीस पाटील यांचा सन्मान व गौरव,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी झालेल्या दमदार पाऊस झाला रात्री8वा पावसामुळे नदी नाल्यांना यांना मोठापूर आला होता यावेळी विखरण देवाचे शेतकऱ्यांची खताने भरलेलीपिकअप पलटी झाल्याने त्याच्यातील शेतकऱ्यांना पोलीस पाटील यांनी आपल्या जीवाची परवान करता दाखवलेल्या औदय यामुळे व […]

