16 Jul, 2026

लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत…

Loading

लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत… ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा नाहीये. अर्थात केवळ निवडणुकीसाठी अशी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे शक्य नाही. म्हणून शिक्षकांसह वेगवेगळ्या विभागातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयोग निवडणुकीसाठी प्रतिनियुक्तीवर घेतो. यात प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षकांची संख्या लक्षणीय असते. लोकशाही शासन प्रणालीत […]

1 min read

“अष्टपैलू अत्रे “एक आगळावेगळा कार्यक्रम रंगमंचावर

Loading

“अष्टपैलू अत्रे “एक आगळावेगळा कार्यक्रम रंगमंचावर मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे १३ आगस्ट २०२३ पासून १२५ वे जयंती वर्ष साजरे होत आहे.त्यानिमित्ताने ‘सूत्रधार ‘ तर्फे ‘अष्टपैलू अत्रे ‘ हा सांगितिक कार्यक्रम सादर रंगमंचीत करणार आहोत.कार्यक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध व्रुत्त निवेदिका शिबानी जोशी यांची असून संहिता अनिल हर्डीकर यांची आहे.आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून […]

1 min read

गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

Loading

गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम. 🌹 येथील गौरीशंकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता बारावीचा (कला शाखा )निकाल 93:02% लागला असून कु. अश्विनी एकनाथ वाघ या विद्यार्थ्यानीने 71:50% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. मराठे ललिता नरेंद्र 68:50% गुण […]

1 min read

राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा टिकवण्यासाठी मतदानही महत्त्वाचे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ.रवींद्र भोळे

Loading

राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा टिकवण्यासाठी मतदानही महत्त्वाचे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ.रवींद्र भोळेदौंड बोरीऐंदी : नास्तिकतेमुळे धर्माचे अधःपतन होते तर आस्तिकतेमुळे धर्म जागविला जातो. धर्म धारणा करण्यासाठी धर्माचरण महत्त्वाचे असते. यासाठी मनुष्याने यज्ञ ,दान , तप कर्म केले पाहिजे, असे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये उद्बोधन केलेले आहे. यज्ञ, दान ,तप ,कर्म ह्याशिवाय कलियुगामध्ये दानालाl खूप महत्त्व […]

1 min read

भिख्खू संघाच्या त्यागातून बौद्ध धर्म जगात अजरामर – जयसिंग वाघ

Loading

भिख्खू संघाच्या त्यागातून बौद्ध धर्म जगात अजरामर आहे : जयसिंग वाघ भुसावळ :- बुद्ध काळापासून भिख्खू संघ बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत आला आहे , प्रसंगी भिख्खूने आपले मरण स्वीकारले मात्र आपली निष्ठा कायम ठेवली , त्या मुळेच आज जगभरात बौद्ध धर्म अजरामर आहे .असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले .पुढं […]

1 min read

साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा ९४.१२% आणि किमान कौशल्य विभागाचा ८७.५०% निकालगुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा- अध्यक्ष डॉ.गिरीश नारखेडे

Loading

साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा ९४.१२% आणि किमान कौशल्य विभागाचा ८७.५०% निकालगुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा– अध्यक्ष डॉ.गिरीश नारखेडे साळवे(धरणगाव) प्रतिनिधी ः-साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,साळवे येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये पवार अनिता योगराज ही विद्यार्थीनी ७५.३३% गुण मिळवून प्रथम आली, तर द्वितीय अश्विनी सोनार हिला ७०.८३% मिळाले आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.१२% […]

1 min read

विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा बारावीचा निकाल ९८.३६%

Loading

विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा बारावीचा निकाल ९८.३६% अमळनेर प्रतिनिधी-(शरद पाटील सर)अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता बारावीचा निकाल 98.36% एवढा लागला असून 61 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एक विद्यार्थी गैरहजर होता. मयूर हटकर या विद्यार्थ्याने 87.17 % टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. […]

1 min read

वैधव्याचा दैवी आघात देतांना कर्तव्य कठोर होऊन संकटांशी लढण्याचं बळ सुद्धा परम कृपाळू परमेश्वर मातेला देतो – श्रीमती शशिकला बोरोले

Loading

वैधव्याचा दैवी आघात देतांना कर्तव्य कठोर होऊन संकटांशी लढण्याचं बळ सुद्धा परम कृपाळू परमेश्वर मातेला देतो : श्रीमती शशिकला बोरोले जागतिक मातृदिनानिमित्त डॉ.कलाम पुस्तक भिशी तर्फे आदर्श मातांचा मातृवंदना सप्ताह अंतर्गत कौटुंबिक सन्मान व सत्यशोधक समाज संघातर्फे ग्रंथदान ]जन्म देऊन स्री निसर्गतः जन्मदात्री होते.कालानुक्रमे बाळ जन्मतःच तिच्या अमृतकुंभातून ममता व वात्सल्याचे पाझर फुटतात आणि बाळामुळे […]

1 min read

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान

Loading

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान मुंबई, दि. २० (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ३८.७७ टक्के मतदान झाले आहे. […]

1 min read

भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS)च्या तर्फे जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Loading

भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS)च्या तर्फे 19 मे रोजी जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम अत्यंत दिमाखात संपन्न झाला. सर्व मान्यवरांचा शाल देऊन सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली यात सत्तर हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यात एक डझन नवनीत वही ,एक स्कूल बॅग, कंपास […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?