चाल जाऊ उच्छावनी जत्रामा
![]()
चाल जाऊ उच्छावनी जत्रामा चाल जाऊ उच्छावनी जत्रांमा वचाल जाऊ उच्छावनी जत्रामा//धृ// रांगा लाईसन,रथोत्सव दखसूतसखाराम महाराजनी आरती करसुतपोरेसोरे समायसुत गर्दीमाचाल जाऊत उच्छावनी जत्रामा//१// पावडर लावसुत,लाली लावसुतकाजय भरीसन मेहंदी लावसुतबिल्लोर भरसुत हातमाचाल जाऊ उच्छावनी जत्रामा//२// चाटु चायना सागना भेटतसलाटना,पाटला मज्याना लिसुतगायन्या धरसुत हातमाचाल जाऊ उच्छावनी जत्रामा//३// दादूले गाडी,दिदिले बाहुलीइशुले भांडा ,निधिले फुगाबंदूक धरसुत रुबाबमाचाल जाऊ उच्छावनी […]
देवगाव देवळीचे लिपिक निंबा देशमुख सेवानिवृत्त
![]()
देवगाव देवळीचे लिपिक निंबा देशमुख सेवानिवृत्त अमळनेर प्रतिनिधीदेवगाव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे लिपिक निंबा गजमल देशमुख 24 वर्षाच्या सेवापुर्ती नंतर सेवानिवृत्त झाले..त्यानिमित्ताने त्यांचा सहपत्नीक सत्कार शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के,ईश्वर महाजन, सुरेश महाजन, हरी माळी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी केला.सेवापूर्ती निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन […]
पिंपळी येथील वामन उखा चव्हाण यांचे वृद्धपकाळाने निधन
![]()
पिंपळी येथील वामन उखा चव्हाण यांचे वृद्धपकाळाने निधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पिंपळी ता.अमळनेर येथील सरपंच श्री. प्रेमराज वामन चव्हाण व जळगाव येथील प्रा.हिरालाल वामन चव्हाण यांचे वडील पिंपळी गावाचे माजी सरपंच व माळी समाजाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र, मध्य.प्र. गुजरात, कर्मवीर श्री.वामन उखा चव्हाण यांचे आज दि.30/05/2024 वार – गुरुवार रोजी वयाच्या 103 व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या […]
गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
![]()
उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे, बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले-मंदिरांचे, घडविले जिने नव्या हिंदुस्तानाला, नमन त्या अहिल्यादेवीला.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! शुभेच्छुकमा.बापूसौ एस.सी.तेले सरतालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या निमुक्त जाती सेलसचिव-राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान अमळनेरसेवानिवृत्त पर्यवेक्षक-के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर .
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
![]()
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता […]
पब्लिसिटी हेच आव्हाडांचे अंतिम ध्येय-भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे टिकास्त्र
![]()
पब्लिसिटी हेच आव्हाडांचे अंतिम ध्येय्य-भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे टिकास्त्र मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाड येथे मनुस्मृतीला विरोध करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. दरेकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांची नौटंकी […]
अमळनेरला जितेंद्र आव्हाड च्या प्रतिमेला भाजपाचे जोडे मारो आंदोलन.।
![]()
डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी के सन्मान मे भाजपा मैदान मे… अमळनेरला जितेंद्र आव्हाड च्या प्रतिमेलाभाजपाचे जोडे मारो आंदोलन.। अमळनेर प्रतिनिधीपुरोगामीकत्वाचा नकली घोंगड पांघरून आदरणीय डॉ बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार जितेंद्र आव्हाड याने डॉ बाबासाहेबांचे चित्र फडण्याचे जे नीच कृत्य केले या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अमळनेर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर […]
एका दिव्यांग मुलांचे मनोगत नमस्कार मी एक दिव्यांग बोलतोय..नव्हे….
![]()
एका दिव्यांग मुलांचे मनोगतनमस्कार मी एक दिव्यांग बोलतोय..नव्हे…. विनंती..करतोय .. मी दिव्यांग असल्यामुळे मला माहीती आहे .मी आपल्या(मुलींच्या आजच्या) लायकीचा नाही शारीरीक रित्या माझ्यावर कोणतीच मुलगी प्रेम करणार नाही अन् मी कसा प्रपोज करेल, मुलीचा हात मागेल ?सात जन्माची साथ कोणत्या तोंडाने मागेल. ? कोणी दूखाला जवळ करुन आयुष्य भर जख्म का करून घ्यावी…. परंतु […]
सुमठाणे गावात पाण्यासाठी वणवण, टँकर सुरू करण्याची मागणी
![]()
सुमठाणे गावात पाण्यासाठी वणवण, टँकर सुरू करण्याची मागणी अमळनेर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असुन मे महिन्यात उन्हाचा पारा अधिक वाढल्याने मे महिन्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाई अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे.यंदा अत्यल्प पावसामुळे सगळीकडेच टंचाई सदृश्य स्थिती आहे. यात अनेक तालुक्यांमध्ये विहीर, बोअर, नदीपात्र कोरडेठाक पडल्याने […]

