पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळाव्यासाठी धरणगाव येथे २० जुलैला मेळाव्याचे आयोजन
![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळाव्यासाठी धरणगाव येथे २० जुलैला मेळाव्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुप्रसिद्ध कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. लवकरच वेळ वार दिनांक कळविण्यात येईल त्या संदर्भात […]
दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंचावर पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत दादा पाटील,संचालिका स्मिताताई पाटील, श्री भूषण दादा चौधरी, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, बचतगट विभागप्रमुख शुभश्री दप्तरी, संस्थेचे चेअरमन उद्धवदादा पाटील,सदस्य किशोरदादा चौधरी मुख्याध्यापक […]
गट नेते प्रविण पाठक यांनी घेतला राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार
![]()
गट नेते प्रविण पाठक यांनी घेतला राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार अमळनेर प्रतिनिधी मा. आमदार श्री. शिरीष दादा चौधरी यांच्या समर्थकांनी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. श्री. प्रविण (बबली) पाठक यांनी मा. आमदार शिरिषदादांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेबाबत बोलताना म्हटले की, “काही व्यक्तींना त्यांच्या पात्रतेपेक्षा […]
जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी : जयसिंग वाघ
![]()
जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी : जयसिंग वाघ जळगाव :- सत्यशोधक समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष , प्रसिध्द विचारवंत तथा साहित्यिक प्रा. जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी झाली असे विचार सत्यशोधक समाजाचे माझी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा प्रसिध्द साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले . […]
प्रतिपंढरपूर डाळिंब बन येथे विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
![]()
प्रतिपंढरपूर डाळिंब बन येथे विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उरुळी कांचन,(प्रतिनिधी) : शेतीच्या पाण्यासाठीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे. ‘पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहच दे’ चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. जीवनात सुख समृद्धी येऊ दे हे मागण बळीराजासाठी आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वाचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र डाळिंब विठ्ठल बन मधील पांडुरंगाकडे केली […]
खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी केला भडणे पोलीस पाटील यांचा सन्मान व गौरव
![]()
खा, डॉ शोभाताई बच्छाव यांनी केला भडणे पोलीस पाटील यांचा सन्मान व गौरव,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी झालेल्या दमदार पाऊस झाला रात्री8वा पावसामुळे नदी नाल्यांना यांना मोठापूर आला होता यावेळी विखरण देवाचे शेतकऱ्यांची खताने भरलेलीपिकअप पलटी झाल्याने त्याच्यातील शेतकऱ्यांना पोलीस पाटील यांनी आपल्या जीवाची परवान करता दाखवलेल्या औदय यामुळे व […]
पोलिस भरतीत मयत अक्षयच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांकडून मदतीचा हात एक लाखांची मदत देऊन दिला आधार
![]()
पोलिस भरतीत मयत अक्षयच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांकडून मदतीचा हात एक लाखांची मदत देऊन दिला आधार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी असलेला आणि मुंबईत पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियांना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी वैयक्तिक 1 लाखांची मदत देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षय च्या परिवाराची […]
प्रताप कॉलेज मध्ये ‘नो व्हीहीकल डे’ धोरण कार्यान्वीत प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे अभिनव उपक्रम
![]()
प्रताप कॉलेज मध्ये ‘नो व्हीहीकल डे’ धोरण कार्यान्वीत, प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे अभिनव उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षा पासून प्रताप महाविद्यालयाने कनिष्ठ,वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थ्यांसाठी फक्त गुरुवारी *नो व्हीहीकल डे* हे धोरण दिनांक १८.०७.२०२४ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. आज निरोगी जीवन जगण्याइतपत परिस्थिती निर्माण करणे हे मोठे आव्हान […]
आयुष्यात ध्येय ठरविल्याशिवाय यश नाही :- खासदार स्मिताताई वाघ जी.एस. हायस्कूल चा ८६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
![]()
आयुष्यात ध्येय ठरविल्याशिवाय यश नाही :- खासदार स्मिताताई वाघ जी.एस. हायस्कूल चा ८६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी):- जी व्यक्ती कष्ट,मेहनत व जिद्दीने पुढे जाते त्याला यश हमखास मिळत असते.जो शिकतो,ध्येय गाठतो त्याला कुठल्याच आरक्षणाची गरज पडत नसून आयुष्यात ध्येय ठरविल्याने यशाचा मार्ग सोपा होत असल्याचे उद्गार जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी काढले.खानदेश […]
क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ पुणे (मोहन नगर चिंचवड)आयोजीत दहावी, बारावी व डॉक्टर वकील पदवीधर गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
![]()
पुणे पिंपरी चिंचवड := प्रतिनिधी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ पुणे (मोहन नगर चिंचवड)आयोजीत दहावी, बारावी व डॉक्टर वकील पदवीधर गुणवंत विद्यार्थी पुरस्कारला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वरिष्ठ पोलीस निरिक्षक (निगडी प्राधिकरण) येथिल श्री शत्रुघ्न माळी साहेब यांना शाल श्रीफळ व गुच्छा देऊन सत्कार करीत असतांना क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ अध्यक्ष व उद्योजक श्री […]

