शिक्षणात कंत्राटी-कंपनीकरण नको- अनिल बोरनारे
![]()
शिक्षणात कंत्राटी-कंपनीकरण नको- अनिल बोरनारे “कंत्राटीचा जीआर मागे घ्या”-भाजपाचे अनिल बोरनारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी प्रतिनिधी- शिक्षक हा देशाचे भावी संस्कारक्षम नागरिक घडवीत असतो. शिक्षकांच्या या योगदानामुळे शिक्षकांच्या हातात देशाचे भवितव्य असल्याने शिक्षण विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी शिक्षक नेते व भारतीय जनता पार्टी चे निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य […]
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे दि.१७ सप्टेंबरला जैताणे येथे साक्री तालुक्यातील माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; उपस्थितीचे आवाहन!
![]()
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे दि.१७ सप्टेंबरला जैताणे येथे साक्री तालुक्यातील माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; उपस्थितीचे आवाहन! (प्रा.भगवान जगदाळे)धुळे : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे साक्री तालुक्यातील माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पालकांसह रविवार, दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात सकाळी १०:०० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न […]
भगवे वादळ पुरस्कारासाठी माहिती पाठवा
![]()
भगवे वादळ पुरस्कार माहिती पाठवा मुंबई प्रतिनिधीगणेश हिरवे विविध पुरस्कारांसाठी माहिती पाठवा ! धारावीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक भगवे वादळच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित साहित्य,वृत्तपत्रलेखन,पत्रकारिता,सामाजिक,शैक्षणिक, उद्योजक, शेती ,क्रीडा व राजकीय स्तरांवर भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.यावेळी जेष्ठ पत्रकार यांना प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार,आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वृत्तपत्र लेखकांना दर्पणकार बाळशात्री […]
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची २४ सप्टेंबरला कार्यकारिणीची सभा
![]()
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची २४ सप्टेंबरला कार्यकारिणीची सभा सर्व जिल्हा/महानगर अध्यक्ष -सचिव, तसेच सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन कार्यकारिणीची सभा रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता, *जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी, ६, अजय कॉलनी, रिंग […]
महिला समूह गट कळमसरे यांच्याकडून कळमसरे ग्रामपंचायतीस 30 खुर्च्या सप्रेम भेट.
![]()
महिला समूह गट कळमसरे यांच्याकडून कळमसरे ग्रामपंचायतीस 30 खुर्च्या सप्रेम भेट. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून महिला समूह गट कळमसरे यांच्यामार्फत कळमसरे ग्रामपंचायतला 30 खुर्च्या भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासले आहे त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.सविस्तर माहिती अशी कि गावातील महिला समूह गटाच्या मॅनेजर श्रीमती अर्चना महाजन यांच्या […]
परंपरेच्या जोखडातून मुक्त होत स्त्रियांनी विज्ञानाची कास धरावी
डॉ.मिलिंद बागुल
![]()
परंपरेच्या जोखडातून मुक्त होत स्त्रियांनी विज्ञानाची कास धरावीडॉ.मिलिंद बागुलवैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत प्रगतीच्या पाऊलखुणा स्पष्टपणे जाणवत असताना स्त्रियांनी परंपरेच्या जोखडातून मुक्त होत विज्ञानाची कास धरावी आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची सुद्धा प्रगती घडवून आणावी असे मत सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी आय. एम. ए. हॉल धुळे येथे सुनंदा ढिवरे निकम […]
अमळनेर येथे “मिल के चलो” च्या ४थ्या वर्धापन दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन…
![]()
अमळनेर येथे “मिल के चलो” च्या ४थ्या वर्धापन दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन… वर्धापन दिनी मिल के चलो तर्फे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना बौध्दिक मेजवानी अमळनेर येथील मिल के चलो असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त ०९ सप्टेंबर २०२३ रोजी अनेक शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८:३० वा. अमळनेर तालुक्यातील विज्ञान […]
पालघर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक!
पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव…
![]()
पालघर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक!पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव… ठाणे:पालघर (मनिलाल शिंपी)मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पालघर पोलिसांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुमारे १ कोटी रुपयांचा गुटख्याचा ट्रक पकडण्यात आला. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या डॅशिंग अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पालघर पोलिसांनी केलेल्या या कारवाईची सर्वत्र स्तुती केली जात आहे. मात्र पोलिसांनी धाडसाने केलेली […]
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]

