श्रीमती द्रौ. रा.कन्याशाळेत संविधान दिन साजरा
![]()
श्रीमती द्रौ. रा.कन्याशाळेत संविधान दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी:दिनांक २६ नोव्हेंबरश्रीमती द्रौ.रा.कन्याशाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. सुटी असल्याने शाळेतील शिक्षकांनी संविधान दिन साजरा केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेला मल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर शाळेचे क्रीडाशिक्षक जे.व्ही.बाविस्कर यांनी उद्देशिका वाचन केले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी,पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील,ज्येष्ठ शिक्षक एस. […]
ग्रामपंचायत टोळी येथे सविंधान दिवस साजरा
![]()
ग्रामपंचायत टोळी येथे सविंधान दिवस साजरा पारोळा (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला संविधान समर्पित केले त्यानुसार लोकशाही व प्रशासकीय बाबतीत देशाचे कार्य सविंधानानुसार चालु आहे तसेच विविध घटकातील मागासलेल्या जाती जमातींना सन 1950 पासुन आरक्षण लागु करण्यात आले त्यामुळे भारतातील तमाम नागरिक व महिला त्यांना आरक्षणाचे जनक […]
भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग-ना. गुलाबराव पाटील
![]()
भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग आहे.ना. गुलाबराव पाटीलभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना या देशातल्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि निसर्गनिर्मित गोष्टींचा, मुक्या जनावरांचा आणि त्यासोबतच भोगोलिक दृष्टीचा सुद्धा विचार करत देशाला आणि भारतीय जनमानसाला एक गौरवांकित संविधान दिलेले आहे हे संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग असल्याचे मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री […]
रांगोळी स्पर्धेतून आपल्यातील सुप्त गुणांना वाव
सविता संदानशिव यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन
![]()
रांगोळी स्पर्धेतून आपल्यातील सुप्त गुणांना वावसविता संदानशिव यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन अमळनेरला माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- रांगोळी स्पर्धेतून महिला बंधू-भगिनींच्या कलागुणांना वाव मिळून सुप्त गुण विकसित होतात. अत्यंत स्तुत्य उपक्रम माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या मित्रपरिवारांनी राबविला व त्या स्पर्धेमध्ये अमळनेर शहरातून मोठ्या […]
सुवर्णकार समाज संघटन सप्ताह साजरा करा : श्री.मिलिंद सोनार.
![]()
सुवर्णकार समाज संघटन सप्ताह साजरा करा : श्री.मिलिंद सोनार. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे सर्व शाखीय सुवर्णकार समाज पदाधिकारी बैठक संपन्न झाली.सदर बैठकीचे आयोजन श्री.आनंद दुसाने यांच्याकडे करण्यात आले होते.बैठकीच्या सुरवातीला श्री.संजीव विसपुते यांनी पाहुणे व उपस्थितांचा परिचय करून स्वागत केले.संत नरहरि सोनार व नाना शंकरशेठ सोनार यांच्या प्रतिमांचे पूजन करून सकल भारतीय सुवर्णकार संघटना, नाशिक चे […]
26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना
![]()
26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. + […]
संविधानाचे संरक्षण करणे गरजेचे..
प्रा.प्रकाश पाटील
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संविधान दिन उत्साहात साजरा…
![]()
संविधानाचे संरक्षण करणे गरजेचे.. प्रा.प्रकाश पाटील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संविधान दिन उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधीदेशाचा विकास आणि प्रगतीचा मार्ग हा संविधानातील मूल्यांवर आधारित आहे. संविधान हा आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. याची जाणीव सर्वांना हवी; पण ती तितकीशी झाली नाही. त्यासाठी संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर जितका खल आतापर्यंत झाला आहे, तितका […]
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम मातोश्री वृद्धाश्रम धुळे येथे अरविंद शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त साड्या आणि फराळ वाटप
![]()
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम मातोश्री वृद्धाश्रम धुळे येथे अरविंद शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त साड्या आणि फराळ वाटप धुळे( प्रतिनिधी ) कल्याण अखिल भारतीय समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री अरविंद नेरपगार यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनीलाल शिंपी यांच्या प्रेरणेने, धुळे येथे मातोश्री वृद्धाश्रम मधील मातापित्यांना साडी […]
संविधान हाच भारतीयांचा स्वाभिमान!!
![]()
संविधान हाच भारतीयांचा स्वाभिमान!! भारतात मानवतेचे बीज पेरणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. आमच्या देशात निर्माण केलेल्या विषमतेवरचे प्रभावी औषध म्हणजे संविधान होय. भारताच्या मूळ संस्कृतीचे अस्तित्व म्हणजे संविधान..समानतेची भक्कम रोवलेली वीट आहे संविधान ! समान संधीची वहिवाट देते ते म्हणजे संविधान.. भारतात विशिष्ट समाजाने निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेला पर्याय म्हणून संविधान होय. खर स्वातंत्र्य […]
जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रम आणि सत्कार व शुभेच्छांच्या वर्षावात साजरा..
![]()
ताईसाहेब सौ .जयश्री अनिल पाटील यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रम आणि सत्कार व शुभेच्छांच्या वर्षावात साजरा.. अमळनेर:-( प्रतिनिधी ) माजी जिल्हापरिषद सदस्या तथा माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांचा वाढदिवस काल दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी अमळनेर येथील आरोग्यम चाईल्ड ( बाल रूग्णालय) डॉ.विशाल रा.बडगुजर व उत्कर्ष मेडीकल चे सौ.मनिषा विशाल बडगुजर यांनी ताईसाहेब […]

