नंदीनीच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ….
![]()
नंदीनीच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ…. अमळनेर प्रतिनिधीनंदीनी ही मुलगी काल दुपारी १२ ते १ च्या मध्ये तापी नदी मध्ये उडी मारून आत्महत्या केली.व दुपारी तीची ओळख पटली असून तरुणीचे नाव नंदिनी रवींद्र खैरणार वय 24 रा. सोनगीर हल्ली मुक्काम साईदर्शन कॉलनी धुळे असे असून नंदिनी खैरणार हिचे सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. नंदिनीखैरणार शिक्षणसंदर्भात नाशिक […]
लासूर येथे सत्यशोधक प्रा. हरी नरके सरांची अभिवादन सभा संपन्न.
![]()
लासूर येथे सत्यशोधक प्रा. हरी नरके सरांची अभिवादन सभा संपन्न. महाराष्ट्रातील संशोधक फुले शाहू आंबेडकरी, सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक, विचारवंत, व्याख्याते प्रा. डॉ. हरी नरके सर यांची विनम्र अभिवादन सभा लासूर ता. चोपडा जिल्हा जळगाव येथील माळी समाज मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.या अभिवादन सभेत शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्ये मोठ्या संख्येत उपस्थित होते.स्व.प्रा.हरी नरके […]
गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठीपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार-मुख्यमंत्री शिंदे
![]()
गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार शिर्डी जवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न अहमदनगर,(विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील […]
गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी केंद्री शाळा, शिक्षक यावर अधिक भर देणार.
सचिन परदेशी
![]()
गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी केंद्री शाळा, शिक्षक यावर अधिक भर देणार.सचिन परदेशीविद्यार्थी हा शिक्षणाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू असून त्याचा शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण विकास घडवून आणण्यासाठी विद्यार्थी केंद्री शाळा आणि शिक्षक यावर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करून गुणवत्ता विकास वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे विचार माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी त्यांच्या दालनात विविध संघटनांच्या माध्यमातून सत्कारा […]
वारसा विचारांचा आणि संस्कृतीचा!..- डॉ. सुरेश झाल्टे सचिव – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य
![]()
वारसा विचारांचा आणि संस्कृतीचा!..- डॉ. सुरेश झाल्टे [ सचिव – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ] प्रतिनिधी – पी डी पाटील सर भारतीय बहुजनांच्या हितासाठी एखादा विचारवंत एखादा लेखक एखादा कवी ,नाटककार, प्रचार प्रसार करणारा कार्यकर्ता, राजकीय नेता समाजसेवेचा काम करणारा कार्यकर्ता समाज जागृतीचं काम करतात ते असं का करतात कारण देशात बहुजनांना दिशाहीन करणारी […]
मंगळग्रह सेवा संस्थेने मशाल रॅलीतून दिला एकता, अखंडतेचा संदेश
![]()
मंगळग्रह सेवा संस्थेने मशाल रॅलीतून दिला एकता, अखंडतेचा संदेश अमळनेर प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७६ व्या वर्षाचे औचित्य साधून येथील मंगळग्रह सेवा संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्री अर्थात १४ ऑगस्ट रोजी ७६ मशाली प्रज्वलित करून रँली काढली .भारतमाता की जय, वन्दे मातरम् आदी घोषणा देत मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या नेतृत्वात हातात तिरंगा व […]
पत्रकारांच्या एकजुटीचा आवाज महाराष्ट्रभर घुमला
पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यभर होळी
एस.एम.देशमुख यांनी मानले राज्यातील पत्रकारांचे आभार
![]()
पत्रकारांच्या एकजुटीचा आवाज महाराष्ट्रभर घुमलापत्रकार संरक्षण कायद्याची राज्यभर होळीएस.एम.देशमुख यांनी मानले राज्यातील पत्रकारांचे आभार मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असतानाही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत.. त्यामुळे सर्वार्थाने कुचकामी ठरलेल्या या कायद्याची आज राज्यभर होळी करण्यात आली. मुंबईत हुतात्मा चौकात कायद्याची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एस.एम.देशमुख यांच्यासह पन्नासाहून अधिक […]
‘मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा’
![]()
‘मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा’ (बालपणीच्या मित्रांचे 27 वर्षानंतर गेट-टुगेदर संपन्न) ‘दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा ‘ या ओळींची आठवण करून देणारे अमळनेर येथील आर्मी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील हे बालपणी शिकत असलेल्या नूतन माध्यमिक विद्यालय व आताच्या कै.शांताबाई भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय वाळकी,शेंदणी, मालखेडा ता.चोपडा शाळेच्या 1989 ते 1996 पर्यंत सोबत […]
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर
ई वॉर्डमध्ये साधणार जनतेशी सुसंवाद
![]()
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरई वॉर्डमध्ये साधणार जनतेशी सुसंवाद मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘शासन आपल्या दारी’, जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरूवार दि. १७ ऑगस्ट रोजी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई वॉर्ड कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत […]

