गौतम बुद्ध यांनी मानवा मानवात प्रेमाचे नाते निर्माण केले — जयसिंग वाघ
![]()
गौतम बुद्ध यांनी मानवा मानवात प्रेमाचे नाते निर्माण केले — जयसिंग वाघ:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::जळगाव :- अनादिकाळा पासून जगातटोळी युद्ध होत आले , पुढं राजेशाही आली तेंव्हा युद्व करणे राजधर्म ठरला यात मानवी हत्या मोठ्या प्रमाणात होत गेली , मानवी जीवन असुरक्षित झाले , अश्या सामाजिक , राजकीय अवस्थेत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी शांतता व अहिंसा हे तत्व […]
संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजन,
ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉक्टर रवींद्र जी भोळे यांचे होणार प्रवचन
![]()
श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजन,ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉक्टर रवींद्र जी भोळे यांचे होणार प्रवचनपिंपरी चिंचवड पुणे: श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्रतिष्ठान व लेवा युवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ह्या महिन्यात दिनांक 12 तारीख शुक्रवारपासून […]
११ मे – प्रशासकीय स्तरावर ” महात्मा दिन ” म्हणून साजरा करावा श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
![]()
प्रति.मा. एकनाथ शिंदे साहेब,मुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्य. विषय – ११ मे – प्रशासकीय स्तरावर ” महात्मा दिन ” म्हणून साजरा करावा श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांची मागणी. महोदय, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आसुड ओढणारे जात-पात, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष असमानता काढून टाकून स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली पुणे येथे भिडेच्या वाड्यात […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरसह आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरसह आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची केली विनंती मुंबई, दि. 7 – मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मणिपूरमध्ये अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात […]
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचे मंगळवारी वितरण
![]()
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचे मंगळवारी वितरण ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, अजय वैद्य यांना जीवनगौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार सन्मान मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने वतीने गौरविण्यात येते. मंगळवारी दि. […]
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार ‘जनतेशी सुसंवाद’
![]()
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार ‘जनतेशी सुसंवाद’ मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरूवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या […]
रक्तदान चळवळीचे प्रवर्तक, युवा मित्र परीवाराचे मनोज शिंगाणे यांनी लग्नाच्या वाढदिवसाला रक्तदान करत समाजासमोर ठेवला आदर्श…
![]()
रक्तदान चळवळीचे प्रवर्तक, युवा मित्र परीवाराचे मनोज शिंगाणे यांनी लग्नाच्या वाढदिवसाला रक्तदान करत समाजासमोर ठेवला आदर्श… अमळनेर प्रतिनिधीअमळनेर रक्तदान चळवळीचे प्रवर्तक अमळनेर युवा मित्र परिवाराचे मनोज शिंगाणे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला रक्तदान करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.“आपण समाजाचे देण लागतो या भावनेने आपल्या परिने समाजासाठी जे जे करता येईल ते केलच पाहीजे या उद्देशाने […]
झाडावर जलपात्रे टांगून भागवा पशु,पक्षांची तहान
व्हाइस ऑफ मिडिया व महा.राज्य पत्रकार संघटनांनी केले आवाहन
![]()
झाडावर जलपात्रे टांगून भागवा पशु,पक्षांची तहानव्हाइस ऑफ मिडिया व महा.राज्य पत्रकार संघटनांनी केले आवाहन अमळनेरातील पत्रकार संघटनेचा अनोखा उपक्रम अमळनेर: पशु ,पक्षी हे निसर्गाचे एक महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्यामुळे पर्यावरण संतुलन राहण्यास मदत होते. उन्हाळा या ऋतूमध्ये पाणीटंचाईत मनुष्य त्याची तहान भागवून घेतो. मात्र पशुपक्ष्यांना पाणी नाही मिळाले तर उन्हाळात पशु ,पक्षी तडफडून दगावतात. म्हणून […]
वैनतेय विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी वर्ष परिपूर्ती दिन साजरा
![]()
वैनतेय विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी वर्ष परिपूर्ती दिन साजरा निफाड निफाड येथील वैनतेय विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष परिपूर्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेयाप्रसंगी व्यासपीठावर न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त वि .दा व्यवहारे, विद्यालयाचे प्राचार्य एम एस माळी , उपप्राचार्य बी. के ठोके, पर्यवेक्षक […]
बापू शिरसाठ यांना पी. एचडी प्रदान
![]()
धरणगाव येथील परशराम रायचंद विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बापू देवराम शिरसाठ यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे योगीराज वाघमारे यांच्या कथा कादंबऱ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयावर पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली त्यांना प्रा. डॉ. के. के. अहिरे यांनी मार्गदर्शनन केले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते आणि प्र कुलगुरू, प्रा. डॉ. एस.टी. […]

