दिव्यांगांच्या हक्कांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर ,दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात
![]()
दिव्यांगांच्या हक्कांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततामय लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. शांताराम सखाराम कोळी (मांडळ) यांच्या […]
सेविकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे मा.उपायुक्त यांना निवेदन
![]()
सेविकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे मा.उपायुक्त यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना FRS आणि EKYC करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, मा. सुप्रीमकोर्ट च्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी लागू करा, भुसावळ ग्रामीण आणि नागरी प्रकल्पतील अंगणवाडी सेविकांना मतदान केंद्र स्तरीय अधिकारी(BLO) म्हणून दिलेल्या नियुक्ती रद्द […]
म.सा.प.निमंत्रित सदस्यपदी धरणगांवचे प्रा.बी.एन.चौधरी :
![]()
म.सा.प.निमंत्रित सदस्यपदी धरणगांवचे प्रा.बी.एन.चौधरी : अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेची नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहिर झाली असून कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी खान्देशातील सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. मसापचे नुतन अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी एका पत्रान्वये ही घोषणा केली. प्रा. चौधरी हे लेखक, कवी, व्यंगचित्रकार, पत्रकार, गझलकार, वक्ता म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. […]
स्त्री साहित्यातील नवचैतन्य –’काव्यधारा’ काव्यसंमेलन ३ ऑगस्टला जळगावात”
![]()
“स्त्री साहित्यातील नवचैतन्य –’काव्यधारा’ काव्यसंमेलन ३ ऑगस्टला जळगावात” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक ३ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठिक १० वाजेपासून आम्ही सिध्दलेखिका शाखा जळगाव च्या वतीने काव्यधारा काव्यसंमेलचे जळगाव येथे अभियंता भवन महाबळ मध्ये आयोजन करण्यात आले आहे. फक्त महिलांसाठी असणाऱ्या या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवयित्री मायाताई धुप्पड असून आम्ही सिध्दलेखिका संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा.संध्या […]
वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग
![]()
वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग रत्नागिरी.. या भूमीतील तरुणांच्या हाताला काम देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे आणि त्यासाठी येथे उद्योगधंदे आले पाहिजेत. साऱ्या जगाचे औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना आपण मात्र जुन्या कल्पना कवटाळून बसलो तर स्पर्धेत आपण कसा टिकाव धरणार? मात्र येथे येणारे उद्योग व्यवसाय हे प्रदुषण न […]
मारवड महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण*
![]()
*मारवड महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण* कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी “झाडे लावा आणि झाडे जगवा” या विषयावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्हि. डी.पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून […]
“शौर्य, संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन – ‘मातंगाची शौर्य गाथा’चे भव्य प्रकाशन सोहळा!”
![]()
“शौर्य, संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन – ‘मातंगाची शौर्य गाथा’चे भव्य प्रकाशन सोहळा!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) लेखक हरिश्चंद्र कढरे यांच्या ‘मातंगाची शौर्य गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी, २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील जी. एस. हायस्कूलच्या ग्लोबल लायन क्लब हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे […]
समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना! नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच
![]()
समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना! नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच नांदेड प्रतिनिधी येत्या 2 आणि 3 ऑगस्ट 2025 ला नांदेड येथे आयोजित ‘समरसता साहित्य संमेलन’ समरसता साहित्याला नवी दिशा देणारे ठरणार आहे यात काही शंका नाही. नांदेड शहराने ‘धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वांङयीन’ क्षेत्रात नेतृत्व करण्याइतपत स्पृहनियकार्य केलेले आहे. […]
मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन*
![]()
“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]
रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे सार्वजनिक विद्यालय असोदा येथे वह्या वाटप उपक्रम संपन्न*
![]()
*रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे सार्वजनिक विद्यालय असोदा येथे वह्या वाटप उपक्रम संपन्न* जळगाव – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री .अनिल महाजन होते प्रमुख पाहुणे रोटेरियन श्री चंदन महाजन, योगेश चौधरी, रितेश जैन मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. रो. […]

