बातमी
साने गुरुजी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना मिळत आहे संधी-कपिल पवार सहआयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक
![]()
साने गुरुजी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना मिळत आहे संधी-कपिल पवार सहआयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर नगरी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक,साहित्यिक आर्थिक,अध्यात्मिक योगदान देणारी भूमी आहे. अशा ह्या पवित्र भूमीत पू. सखाराम महाराज, श्रीमंत प्रताप शेठ, पू. साने गुरुजी यांच्या कर्माचा वारसा घेऊन […]
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास-प्रा.जयदीप पाटील
![]()
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास प्रा.जयदीप पाटील दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम त्या पद्धतीने तयार केला आहे, त्यातून तुमचा सर्वांगिण विकास होतो. तसेच तुम्हाला शालेय अभ्यास किती कळाला हे त्यातून समजते. तुमच्या मूळ संकल्पना कशा तयार झाल्या आहेत हे समजते. त्या अभ्यासातून तुम्ही एक उत्तम […]
अमळनेरातील प्रभाग 1 मध्ये वीजपुरवठ्याचा झाला बट्ट्याबोळ
![]()
अमळनेरातील प्रभाग 1 मध्ये वीजपुरवठ्याचा झाला बट्ट्याबोळ अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खेळामुळे नागरिकांचा होणार उद्रेक,माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचा गंभीर इशारा अमळनेर-शहरातील प्रभाग 1 मधील बंगाली फाईल,ज्ञानेश्वर कॉलनी, अयोध्या नगर,रामवाडी, केशव नगर व तांबेपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असून महावितरणच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खेळामुळे नागरिकांचा कधीही उद्रेक होणार असा इशारा […]
लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत…
![]()
लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत… ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा नाहीये. अर्थात केवळ निवडणुकीसाठी अशी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे शक्य नाही. म्हणून शिक्षकांसह वेगवेगळ्या विभागातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयोग निवडणुकीसाठी प्रतिनियुक्तीवर घेतो. यात प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षकांची संख्या लक्षणीय असते. लोकशाही शासन प्रणालीत […]
“अष्टपैलू अत्रे “एक आगळावेगळा कार्यक्रम रंगमंचावर
![]()
“अष्टपैलू अत्रे “एक आगळावेगळा कार्यक्रम रंगमंचावर मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे १३ आगस्ट २०२३ पासून १२५ वे जयंती वर्ष साजरे होत आहे.त्यानिमित्ताने ‘सूत्रधार ‘ तर्फे ‘अष्टपैलू अत्रे ‘ हा सांगितिक कार्यक्रम सादर रंगमंचीत करणार आहोत.कार्यक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध व्रुत्त निवेदिका शिबानी जोशी यांची असून संहिता अनिल हर्डीकर यांची आहे.आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून […]
गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
![]()
गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम. 🌹 येथील गौरीशंकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता बारावीचा (कला शाखा )निकाल 93:02% लागला असून कु. अश्विनी एकनाथ वाघ या विद्यार्थ्यानीने 71:50% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. मराठे ललिता नरेंद्र 68:50% गुण […]
राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा टिकवण्यासाठी मतदानही महत्त्वाचे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ.रवींद्र भोळे
![]()
राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा टिकवण्यासाठी मतदानही महत्त्वाचे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ.रवींद्र भोळेदौंड बोरीऐंदी : नास्तिकतेमुळे धर्माचे अधःपतन होते तर आस्तिकतेमुळे धर्म जागविला जातो. धर्म धारणा करण्यासाठी धर्माचरण महत्त्वाचे असते. यासाठी मनुष्याने यज्ञ ,दान , तप कर्म केले पाहिजे, असे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये उद्बोधन केलेले आहे. यज्ञ, दान ,तप ,कर्म ह्याशिवाय कलियुगामध्ये दानालाl खूप महत्त्व […]
भिख्खू संघाच्या त्यागातून बौद्ध धर्म जगात अजरामर – जयसिंग वाघ
![]()
भिख्खू संघाच्या त्यागातून बौद्ध धर्म जगात अजरामर आहे : जयसिंग वाघ भुसावळ :- बुद्ध काळापासून भिख्खू संघ बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत आला आहे , प्रसंगी भिख्खूने आपले मरण स्वीकारले मात्र आपली निष्ठा कायम ठेवली , त्या मुळेच आज जगभरात बौद्ध धर्म अजरामर आहे .असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले .पुढं […]
साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा ९४.१२% आणि किमान कौशल्य विभागाचा ८७.५०% निकालगुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा- अध्यक्ष डॉ.गिरीश नारखेडे
![]()
साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा ९४.१२% आणि किमान कौशल्य विभागाचा ८७.५०% निकालगुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा– अध्यक्ष डॉ.गिरीश नारखेडे साळवे(धरणगाव) प्रतिनिधी ः-साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,साळवे येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये पवार अनिता योगराज ही विद्यार्थीनी ७५.३३% गुण मिळवून प्रथम आली, तर द्वितीय अश्विनी सोनार हिला ७०.८३% मिळाले आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.१२% […]
विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा बारावीचा निकाल ९८.३६%
![]()
विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा बारावीचा निकाल ९८.३६% अमळनेर प्रतिनिधी-(शरद पाटील सर)अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता बारावीचा निकाल 98.36% एवढा लागला असून 61 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एक विद्यार्थी गैरहजर होता. मयूर हटकर या विद्यार्थ्याने 87.17 % टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. […]

