बातमी
अमळनेरला बारावी वर्गाच्या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा केला सन्मान!
![]()
अमळनेरला बारावी वर्गाच्या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा केला सन्मान! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी वर्गाचा कला शाखेचा निकाल 97.01 टक्के लागला. या पार्श्वभूमीवर “शाळा- आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा आई- वडिलांसह घरी जाऊन सन्मान केला. गुणवंतांना पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. ग्रामीण भागात अनोख्या […]
आईचा 85 व्या वर्षी दवाखान्यात कर्करोगाशी झुंज परीवाराने साजरा केला वाढदिवस
![]()
आईचा85 व्या वर्षी दवाखान्यात कर्करोगाशी झुंज परीवाराने साजरा केला वाढदिवस,,,,,,,,,,,,,शिंदखेडा तालुक्यातील हातनुर येथील रमेश राजधर पाटील यांची काकू मुंबई येथील ठाणे येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये वयाच्या 85या वर्षी वैजंता बाई पुंडलिक पाटील या कर्करोगाशी झुंज देत परिवाराने आपल्या आईचा 85 वा वाढदिवस दवाखान्यात केक कापून साजरा करून आईचा आनंद द्विगुणित केला आई ही आईच असते […]
एकात्मता परिवार या व्हाटसफ ग्रुपने बारावीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप
![]()
एकात्मता परिवार या व्हाटसफ ग्रुपने बारावीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)समाजाला मदत करणे नैतिक कर्तव्य आहे, या सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून एकात्मता परीवार व्हाटसफ गृप अस्तित्वात आला आहे..आजतागायतया गृपच्या सदस्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. व भविष्यात पण असेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार असल्याचे गृपच्या अँडमीन व सदस्यांनी सांगितले..एकात्मता परिवार हा ग्रुप म्हटला […]
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे आरोग्य निदान शिबीर संपन्न..
![]()
दिनांक 22/5/24 रोजी आरोग्य निदान शिबीर सोबतच जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे सकाळी 10 ते 1 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत भक्त निवास ,वाडी चौक येथे संपन्न झाले ,, उष्णता अतिप्रमाणात असल्याने रक्त दात्या चा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही ,रखरखीत उन्हात ही 21 रक्त बॅग सकलन करण्यात आले,,वाडी संस्थान तर्फे श्री शशांक […]
पत्रकार व इतर हल्ले रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीला पायबंद घालावा
![]()
पत्रकार व ईतर हल्ले रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीला पायबंद घालावा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पोलिस अधिक्षकांना निवेदन अकोला -: पत्रकारांवरील हल्ला प्रकरणांमध्ये पत्रकार संरक्षण कायदा लावण्याची टाळाटाळ करणे,अकोला जिल्ह्यात खूनांचे सत्र,अवैध धंद्यांतील संरक्षणातून गुन्हेगारांना अभय या प्रकारांमुळे समाजातील निरपराध आणि पत्रकार दडपणाखाली असून कायदा,सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आलेली आहे. ज्येष्ठ अधिस्विकृतीधारक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री […]
मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत मा. कुलगुरूंसोबत चर्चा
![]()
मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत मा. कुलगुरूंसोबत चर्चा —उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. विजय माहेश्वरी, प्र- कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, वाणिज्य शाखा डीन डॉ. अनिल डोंगरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.विद्यापीठाचे विस्कळीत […]
राष्ट्रीय विजेता सायकलिग खेळाडू स्नेहल शत्रुघ्न माळी, हिला १२ वी विज्ञान शाखेत ८६.८३ टक्के
![]()
राष्ट्रीय विजेता सायकलिग खेळाडू स्नेहल शत्रुघ्न माळी, हिला १२ वी विज्ञान शाखेत ८६.८३ टक्के अमळनेर प्रतिनिधी-नुकताच जाहीर झालेल्या १२ वी च्या निकालात राष्ट्रीय विजेता सायकलिग खेळाडू जय योगेश्वर उच्च महाविद्यालयची विघ्यार्थी स्नेहल शत्रुघ्न माळी हिला इयता १२ विज्ञान शाखेमध्ये ८६.८३ टक्के मिळाले असून चालू शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये तिने विविध राष्ट्रीय स्पर्धमध्ये पदके मिळविले असून […]
मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता
![]()
मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप एकनाथ शिंदेनी ज्येष्ठत्वाचा मान राखला कीर्तिकरांचा उद्देशच संशयित होता मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकरसमोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कुणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्यावेळी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार […]
बौद्ध धम्म हेच लोकशाही विचारांचे उगमस्थान —- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
![]()
बौद्ध धम्म हेच लोकशाही विचारांचे उगमस्थान —- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) -महाकारुणी तथागत भगवान गौतम बुध्दांनी अडीच हजार वर्षा पूर्वी भारतात सर्वप्रथम बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जगाला लोकशाहीचा मुलमंत्र दिला.संपूर्ण जगाला लोकशाहीचा विचार बौध्द धम्मानेच दिला आहे.विश्वशांती,अहिंसा,समता,विश्वबंधुतत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बौध्दधम्मानेच जगाला दिले आहे.जगात अनेक ठिकाणी युध्दजन्य स्थिती आहे.युध्दाच्या […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर मध्ये होणार आळंदी देवाची या ठिकाणी.
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर मध्ये होणार आळंदी देवाची या ठिकाणी. सी.एस.स्वातीताई रूणवाल यांच्या पुणे येथील कार्यालयात झाली मीटिंग.. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पुणे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांची मीटिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली सी. एस. स्वाती रुणवाल अँड राजकुमार कांकरिया अल्टिमा बिझनेस सेंटर शांतीनगर […]

