विशेष बातमी
बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होणार मा मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आवाहन
![]()
बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होणार मा मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अक्षय तृतीया निमित्ताने देशभर सुरू असलेल्या बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होईल, कायद्याने बालविवाह रोखण्यासाठी धर्मगुरु, समाजातील जबाबदार नागरिक, पालक, गाव समित्या, अधिकारी, कर्मचारी यांनी सजग राहून आपल्या परिसरात बालविवाह रोखण्यासाठी आमदार अनिल भाईदास […]
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना, मान्यवरांचा केला सन्मान*
![]()
*सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना, मान्यवरांचा केला सन्मान* सांगली : महाराष्ट्र राज्याच्या ६६ वा स्थापना दिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होता आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी मंत्री पाटील यांनी […]
आळंदी संमेलनातील उज्जैनकर फाउंडेशनच्या राखीची हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये झाली नोंद* *१ मे रोजी मिळाले ऑनलाईन प्रमाणपत्र*
![]()
*आळंदी संमेलनातील उज्जैनकर फाउंडेशनच्या राखीची हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये झाली नोंद* *१ मे रोजी मिळाले ऑनलाईन प्रमाणपत्र* शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन हे गेल्या १५ वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे नुकतेच ४ जानेवारी २०२५ रोजी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर आणि महाराष्ट्र राज्य […]
नंदादीप माध्यमिक विद्यालय निंबमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त भावपूर्ण ध्वजारोहण सोहळा**
![]()
**नंदादीप माध्यमिक विद्यालय निंबमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त भावपूर्ण ध्वजारोहण सोहळा** अमळनेर प्रतिनिधी नंदादीप माध्यमिक विद्यालय, निंब येथे महाराष्ट्र दिनानिमित्त एक महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी ध्वजारोहण सोहळा पार पडला. हा सन्माननीय कार्यक्रम निंब गावातील ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासू, अष्टपैलू व्यक्तिमत्व व श्रीमद् भागवत कथाकार तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह. भ. प. श्री. जयेश महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. […]
भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी राज्यपाल शौर्य पुरस्काराने ना, पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित
![]()
भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी राज्यपाल शौर्य पुरस्काराने ना, पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी गृह विभाग व महसूल विभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व दाखवलेल्या धाडसाबद्दल प्रशासनास केलेली वेळोवेळी मदत शासकीय योजनांची माहिती व जनजागृती यांची प्रशासनाने दखल घेऊन राज्यपाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पावसाळ्यात […]
अप्पासाहेबांचा अमृत महोत्सव सोहळा* कल्याण: प्रतिनिधी-(सुनील इंगळे)
![]()
*अप्पासाहेबांचा अमृत महोत्सव सोहळा* कल्याण: प्रतिनिधी-(सुनील इंगळे) आज वयाची ७५ वर्ष आणि लग्नाची ५७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्री.आप्पासाहेब ए.जी पाटील आणि सौ कमल पाटील यांच्या अमृत महोत्सव सोहळा सुभेदार वाडा हायस्कूल कल्याण येथे शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. आप्पासाहेब हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत आज ७५ […]
आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ*
![]()
*आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ* जळगांव प्रतिनिधी 1990 नंतर आंबेडकरी साहित्यामध्ये क्रांतिकारक बदल झालेले असून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून समाजात उत्पन्न झालेली विषमता आणि नव्या संदर्भासह उफाडून आलेली जातीयता याविरुद्ध आंबेडकरी कवयित्रींच्या कवितांमध्ये न्यायासाठी एल्गार पाहायला मिळतो असे प्रतिपादन बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्राचे महासचिव प्रा भरत शिरसाठ यांनी […]
दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट बातम्या व जाहीरात व्यवसाय करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार
![]()
दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट बातम्या व जाहीरात व्यवसाय करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार जळगाव- येथील पद्मालय विश्रामगृहामध्ये झालेल्या *दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये* ग्रुप प्रेसिडेंट तथा महाव्यवस्थापक *उमेश सापधारे सर* यांच्या हस्ते व *आवृत्ती संपादक मनोज बारी* यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे प्रतिनिधी व वार्ताहर यांचा *गणरायाची आकर्षक मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात […]
आंघोळीच्या आंदोलनातून प्रवीण पाटील यांचा पाणी समस्याचा नगरपालिकेला प्रभावी इशारा!
![]()
आंघोळीच्या आंदोलनातून प्रवीण पाटील यांचा पाणी समस्याचा नगरपालिकेला प्रभावी इशारा! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्याच्या गंभीर तुटवड्याने त्रस्त आहेत. पानपट्टी-घरपट्टी नियमित भरूनही अनेकांना पंधरा ते वीस दिवस पाणी मिळत नाही. शहरातील पाण्यासाठी लोकांची करांची भटकंती सुरू असून, अनेक प्रभागात समस्या असतानाही नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणुकीच्या काळातच नगरसेवकांना […]
धुळे महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण शोकसभा
![]()
धुळे महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण शोकसभा धुळे प्रतिनिधी – काल धुळे येथील महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्हा यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेचे अध्यक्षत्व धुळे […]

