स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व्हि. झेड. पाटील हायस्कुल, शिरुडला रांगोळी स्पर्धा
![]()
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व्हि. झेड. पाटील हायस्कुल, शिरुडला रांगोळी स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी शिरूड माध्यमिक विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी राबवली जातात या वर्षी 15 ऑगस्ट चे औचित्य साधत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.. सविस्तर माहिती अशी कि शिरूड माध्यमिक विद्यालयात कला गुणांना वाव मिळण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त औचित्य साधून 5 […]
दत्तात्रय तुळशीदास शिंदे, भा.पो.से., अपर पोलीस आयुक्त, मिरा- भाईंदर, वसई-विरार, यांचा भारतीय स्वातंत्र्य दिनी मा. राष्ट्रपती यांच्याकडून “गुणवत्तापूर्ण सेवा पदक” देऊन गौरव.
![]()
दत्तात्रय तुळशीदास शिंदे, भा.पो.से., अपर पोलीस आयुक्त, मिरा- भाईंदर, वसई-विरार, यांचा भारतीय स्वातंत्र्य दिनी मा. राष्ट्रपती यांच्याकडून “गुणवत्तापूर्ण सेवा पदक” देऊन गौरव. श्री. दत्तात्रय तुळशीदास शिंदे हे सध्या अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई- विरार, पोलीस आयुक्तालय या पदावर दि.११/०७/२०२४ पासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी गडचिरोली, गोंदिया, सोलापूर शहर, नवी मुंबई, मुंबई, सिंधुदुर्ग, सांगली, नागपुर, जळगाव, […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर अमळनेर-तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अभिनंदन केले.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अनिल शिसोदे,आबीद शेख […]
शिंदखेडा शहरात भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य. वतीने ९ऑगस्ट जागतिक अदिवासी गौरव दिनानिमित्त परिवर्तन सभेचे आयोजन
![]()
शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा शहरात भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य. वतीने ९ऑगस्ट जागतिक अदिवासी गौरव दिनानिमित्त परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले दि, १३ ऑगस्ट रोजी बिजासनी मंगल कार्यालय स्टेशन रोड शिंदखेडा येथ . या कार्यक्रमात प्रस्ताविक भिल समाज विकास मंच महाराष्ट्र चे अध्यक्ष दिपक अहिरे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मध्ये आदिवासी समाजाच्या हक्क आधिकार […]
अमळनेरला जी.एस.हायस्कूल ची तिरंगा रॅली
![]()
जी.एस.हायस्कूल ची तिरंगा रॅली अमळनेर(प्रतिनिधी):- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल तर्फे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यात चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन , तसेच १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला तिरंगा सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे, […]
दिल्ली येथे खासदार श्री अमोलजी कोल्हे यांच्या हस्ते श्री उमाकांत पाटील यांचा शाल टाकून व बुके देऊन सत्कार
![]()
दिल्ली येथे खासदार श्री अमोलजी कोल्हे यांच्या हस्ते श्री उमाकांत पाटील यांचा शाल टाकून व बुके देऊन सत्कार गाव शेल्टी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील रहिवाशी श्री. उमाकांत शिवाजी पाटील ( सामाजिक कार्यकर्ते )यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शिरूर येथील लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा व विधानसभा स्टार […]
पुस्तक प्रेमी दिनानिमित्त बालसाहित्यिका माया धुप्पड यांच्यातर्फे सुधर्मा संस्थेला ग्रंथभेट डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे बेलसरे यांचा हृद्य सत्कार
![]()
पुस्तक प्रेमी दिनानिमित्त बालसाहित्यिका माया धुप्पड यांच्यातर्फे सुधर्मा संस्थेला ग्रंथभेट डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे बेलसरे यांचा हृद्य सत्कार महाराष्ट्र शासनाचा बालकवी वाङ्मय पुरस्कार प्राप्त तसेच मराठी बालभारती आणि विविध माध्यमांच्या शाळांसाठी अभ्यासक्रमात एकूण सात कविता समाविष्ट असलेल्या सुप्रसिद्ध बालसाहित्यिका मायाताई धुप्पड यांनी पुस्तक प्रेमी दिनानिमित्त सुधर्मा संस्थेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची वाचनाभिरूची वाढून मनं सुसंस्कृत व्हावे.ध्येयनिष्ठा व सामाजिक […]
धुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघ करणार गुणवंतांचा गौरव
![]()
धुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघ करणार गुणवंतांचा गौरव धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी सर) धुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्या शाखेतर्फे धुळे शहर व धुळे ग्रामीण मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे .यात धुळे शहर व धुळे तालुका ग्रामीण मधील सर्व माळी व पोटशाखीय समाजातील विद्यार्थी सत्काराचा कार्यक्रम दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी कानूश्री मंगल कार्यालय […]
२५ ऑगस्ट२०२४ला नगर येथे वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन समाजभान समृद्ध करणारे दुसरे सक्षम पाऊल- मावळते अध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे यांचं मत
![]()
२५ ऑ.गस्ट२०२४ला नगर येथे वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन समाजभान समृद्ध करणारे दुसरे सक्षम पाऊल- मावळते अध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे यांचं मत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : वंजारी समाज हा महाराष्ट्रासह काही राज्यात वास्तव्यास असून अतिशय संघर्षातून व कष्टातून वाट काढीत स्वतःची ओळख निर्माण करीत आलाय. वर्तमानी समाज स्तर शिक्षणाने उंचावलाय हे जरी खरे असले तरी […]
पालक आणि शिक्षकांनी वेळीच विद्यार्थ्यांना समजावून घेण्याची गरज डॉ.मिलिंद बागुल
![]()
पालक आणि शिक्षकांनी वेळीच विद्यार्थ्यांना समजावून घेण्याची गरज डॉ.मिलिंद बागुल शालेय जीवनामध्ये आपला पाल्य एका चांगल्या आणि सजग अशा जीवन वळणावर योग्य मित्राशी सवंगड्याशी संवाद साधतो किंवा नाही त्यासोबतच कुटुंबात आणि शाळेत त्याच्या व्यक्तिमत्त्वाची योग्य अशी जडणघडण होते किंवा नाही हे समजावून घेत पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आजच्या युगात आपलसं करण्याची गरज असल्याचे मत मुख्याध्यापक […]

