हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद-सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव संदीपजी घोरपडे यांचे प्रतिपादन
![]()
हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद-सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव संदीपजी घोरपडे यांचे प्रतिपादन हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सामान्य ज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मान वजीवन गौरव पुरस्कार सन्मान सोहळा संपन्नअमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.. हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने तालुक्यात हिंदी ग्रंथालय उभारले गेले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेचा प्रचार प्रसार होईल.. विद्यार्थ्यांना […]
माहूर मेळाव्यात होणार “लोकशाही” वरील बंदीचा निषेध,लोकशाहीवरील बंदी निंदनीय संतापजनक- एसेम देशमुख
![]()
माहूर मेळाव्यात होणार “लोकशाही” वरील बंदीचा निषेध,लोकशाहीवरील बंदी निंदनीय संतापजनक- एसेम देशमुख मुंबई प्रतिनिधी: चॅनलवर बंदी आणून सरकार माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे.. लोकशाही न्यूज चॅनलवरील बंदीची कारवाई निंदनीय आणि संतापजनक आहे.. 13 जानेवारी रोजी माहूर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात सर्व पत्रकार काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या या […]
श्री.बी.बी.ठाकरे हायस्कूल ,वावडे येथील निरंजन पेंढारे यांना नॅशनल बेस्ट सायन्स टिचर अवार्ड”
![]()
श्री.बी.बी.ठाकरे हायस्कूल ,वावडे येथील निरंजन पेंढारे यांना नॅशनल बेस्ट सायन्स टिचर अवार्ड” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार
![]()
डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार २९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन मुंबई,दि. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे २९ जानेवारी रोजी होत आहे.अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी […]
इ.१२वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विषयासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.
![]()
इ.१२वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विषयासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन. जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर “परीक्षेला जाताना” या उपक्रमांतर्गत इंग्रजी विषयाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आज आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये ऍक्टिव्हिटी शीटचे स्वरूप सविस्तर विशद करून प्रत्येक प्रश्नाचे अत्यंत मुद्देसूदपणे सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यशाळेत डॉ.अतुल इंगळे, डॉ.जयंत इंगळे, […]
रामेश्वर बु येथे विविध विकास कामांचे झाले थाटात भूमिपूजन व लोकार्पण
![]()
रामेश्वर बु येथे विविध विकास कामांचे झाले थाटात भूमिपूजन व लोकार्पण नवीन पाणीपुरवठा योजनेचा झाला शुभारंभ अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील रामेश्वर बु. येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्यां सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते पार पडला.!जयश्री पाटील यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत व सत्कार केला, या […]
वराकडे.ना शिक्षण ना शेती ना घर न बघता लावला पदवीधर मुलीचा विवाह ,
भडणे येथील खरकार परिवाराच्या कौतुकास्पद उपक्रमाला वऱ्हाडींनी दिली कौतुकाची थाप
![]()
वराकडे.ना शिक्षण ना शेती ना घर न बघता लावला पदवीधर मुलीचा विवाह ,,,,,,,,,भडणे येथील खरकार परिवाराच्या कौतुकास्पद उपक्रमाला वऱ्हाडींनी दिली कौतुकाची थाप,,,,,,,,,,,,,,,,,,,,, प्रत्येक समाजात आज मुलगी मिळणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत कुठल्याही वधू पित्याला आपला जावई शोधण्यासाठी नोकरी बरोबर शेती तसेच उद्योग धंदा बघून मुलगी सुखी राहील या गोष्टी बघूनच मुलीच्या आई वडिलांचाआटापिटा असतो […]
पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन,राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन,राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू […]
भारताच्या शिक्षण प्रवाहात मोलाचे योगदान देणारी दुसरी पणती फातिमा शेख !!
![]()
भारताच्या शिक्षण प्रवाहात मोलाचे योगदान देणारी दुसरी पणती फातिमा शेख !! भारतात बहुजनांना ज्ञानाची कवाडे बंद केलेल्या काळात तात्यासाहेब जोतिराव फुले व सावित्रीमाई यांनी शाळा सुरु केल्या .हे बहुजनांना प्रगतीचे शिखर पार करणारे ठरले. तात्यासाहेब जोतिराव फुले यांनी शिक्षणा सोबत सामाजिक क्रांती केली. आज शिक्षण घेतले जाते आहे परंतु त्यातुन विवेकी समाज निर्माण होत नाही […]

