पत्रकार पूनम पाटगावे यांना “आदर्श भारतीय राजदूत पुरस्कार २०२३” प्रदान
![]()
पत्रकार पूनम पाटगावे यांना “आदर्श भारतीय राजदूत पुरस्कार २०२३” प्रदान सुभाष हांडे देशमुखनवी मुंबई प्रतिनिधी मुंबई :- अखिल भारतीय मानव विकास परिषद व आदर्श मुंबई संचालित महाराष्ट्र न्यूज 18 पोर्टल न्यूज चॅनेलच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत विक्रोळी येथे पत्रकार व समाजसेविका पूनम पाटगावे यांना “आदर्श भारतीय राजदूत २०२३” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेतून समाजकार्य […]
सायबर कॉलेज मध्ये अवयवदान जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन
![]()
सायबर कॉलेज मध्ये अवयवदान जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन वार्ताहर (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: कोल्हापूर: सायबर कॉलेज कोल्हापूर मध्ये गुरुवार दि. १४/ ०९/ २०२३ रोजी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बाँडी डोनेशन, सायबर कॉलेज व्यवस्थापन व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, एम. एस. डब्ल्यू. च्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अवयवदान जनजागृती अभियान अंतर्गत […]
श्रावणमासात मंगळग्रह मंदिरातील रुद्राभिषेकाने नवचैतन्याची अनुभूती !
![]()
श्रावणमासात मंगळग्रह मंदिरातील रुद्राभिषेकाने नवचैतन्याची अनुभूती ! अॅड. स्नेहलता पाटील, अॅड. योगेश मेटकर, कुमारपाल कोठारी (बाळू कोठारी), प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्याहस्ते महापूजा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): श्रावणमास म्हणजे पवित्र मास . या महिन्यात सर्वच देव-देवतांसह ग्रह-ताऱ्यांचे पूजन भाविक व्यापकतेने करतात. त्यातही देवांचे देव महादेव यांच्या पूजनाचे या महिन्यात विशेष महत्त्व असते.या पार्श्वभूमीवर येथील श्री मंगळग्रह मंदिरात […]
बैल पोळा सणाचे महत्त्व…
![]()
बैल पोळा साजरा का करतात “बैल पोळा,” हा “बैल पोळा उत्सव” किंवा “बैल पोळा उत्सव” म्हणून ओळखला जाणारा एक पारंपारिक हिंदू सण आहे जो भारताच्या काही भागात, विशेषतः महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. हा सण शेती आणि ग्रामीण जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बैलांची पूजा आणि कौतुक करण्यासाठी समर्पित आहे. बैल पोळा सणाची थोडक्यात कथा आणि […]
धनगर समाजाला दिलेला शब्द फिरवला तर किंम्मत चुकवावी लागेल – डी ए धनगर
![]()
दहिवद येथे धनगर बांधवांचे आत्मक्लेष आंदोलनअमळनेर तालुक्यातील दहिवद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणी साठी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. तसेच ढोल बजाव आंदोलनाने ढोल वाजवून न सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.दहिवद तालुका अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथीनिमित्त गावातील धनगर बंधू भगिनींनी भंडारा उधळत […]
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेराचा प्रथम क्रमांक
![]()
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेराचा प्रथम क्रमांक अमळनेर प्रतिनिधी- राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा भुसावल येथे सेल्फ डिफेन्स स्पोर्टस असो. ऑफ इंडिया, शोतोकोन कराटे डू असो. ऑफ इंडिया तर्फे दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात आल्या.यात विविध भागातून मोठया प्रमाणात खेळाडूनी आपल्या सहभागी नोंदविला यात मास्टर सुनिल करंदीकर यांनी अमळनेरला प्रथम क्रमांक मिळवून दिला. व मा. श्री. […]
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे शांतता, सलोख्याचे आवाहन
![]()
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे शांतता, सलोख्याचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली-सराटी […]
उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील यांनी आपला वाढदिवस दिव्यांग केंद्र मेहरून परिसर येथे केला साजरा…
![]()
शासकीय दिव्यांग केंद्र मेहरून परिसर येथे किशोर पाटील वाढदिवस साजरा आज दिनांक 14 सप्टेंबर23 वार गुरुवारी सकाळी 11 वा शासकीय दिव्यांग केंद्र जळगाव येथे श्री किशोर पाटील सर यांचा वाढदिवस सर्व मूकबधिर अंध अपंग कर्णबधिर मुलांसोबत सर्व मित्र परिवार संमिश्र केंद्रातील कर्मचारी संघर्ष दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील उपाध्यक्ष जितेंद्र पाटील काळजीवाहक राजेंद्र ठाकूर […]
वाघ हा जैवविविधतेचा मानबिंदू ; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही-मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
वाघ हा जैवविविधतेचा मानबिंदू ; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही-मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : जैवविविधतेचा मानबिंदू हा वाघ आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. केवळ वाघच नाही, तर इतर वन्यजीव संवर्धनासाठीही राज्य शासन काम करीत आहे. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असे प्रतिपादन […]

