आदर्श शेतकरी सदाशिव माळी यांच्यावर पर्यावरण पूरक अंतिम संस्कार
![]()
आदर्श शेतकरी सदाशिव माळी यांच्यावर पर्यावरण पूरक अंतिम संस्कार,,,,,,,,,,वडिलांची अंतिम इच्छा मुलांने केली पूर्ण ,,,,,,,,,,,शिंदखेडा येथील प्रगतशील शेतकरी व धुळे नंदुरबार जिल्ह्यातील डी डी सी बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सदाशिव आधार माळी यांची वृद्धपकाळाने दिनांक 28 मे रोजी निधन झाले ते मृत्यू समयी 80 वर्षाचे होते,त्यांची निधनापूर्वी आपल्या मुलाजवळअसलेली इच्छा प्रगट केली होती मुलाने पूर्ण केल्याने […]
राजमाता माँसाहेब अहिल्यामाई होळकर जयंती विशेष
![]()
राजमाता माँसाहेब अहिल्यामाई होळकर जयंती विशेष ✒️लेखक – मा.पी.डी.पाटील सर जन्म – ३१ मे, १७२५मृत्यू – १३ ऑगष्ट, १७९५ आपल्या प्रजेवर नित्तांत प्रेम करणाऱ्या, प्रजावत्सल, कर्तृत्ववान, आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या, उत्तम प्रशासक, सर्वप्रथम मालवाचे हित जोपासणाऱ्या, लोकमाता माँसाहेब अहिल्याराणी होळकरांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चोंडी या गावी झाला. चोंडी हे गाव पूर्वीच्या […]
मंगळग्रह मंदिरात १ जुनला विविध भूमिपूजन, उपक्रम
![]()
मंगळग्रह मंदिरात १ जुनला विविध भूमिपूजन, उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर येथे गुरुवारी अर्थात १ जूनला विविध भूमिपूजन, लोकार्पण व समाजाभिमुख उपक्रमांचा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. श्री मंगळग्रह मंदिर परिसरात श्री कालभैरव व त्यांची पत्नी माता श्री जोगेश्वरी यांचे एकत्रित मंदिर […]
आज हिवरा आश्रम येथे उज्जैनकर फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन
![]()
आज हिवरा आश्रम येथे उज्जैनकर फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन महाराष्ट्रातील नामवंत कवी व लेखकांची राहणार उपस्थिती.हिवरा आश्रम :शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर बुलडाणा जिल्हा शाखेच्या वतीने प्राचार्य डाॅ.पंढरीनाथ शेळके यांच्या सेवापूर्ती निमित्त आज राज्यस्तरीय कवी संमेलनाचे हिवरा आश्रम येथे आयोजन करण्यात आले आहे.या कविसंमेलनाचे अध्यक्ष डाॅ.सतिश तराळ,अमरावती उद्घाटक सुप्रसिद्ध लेखिका डाॅ.प्रतिमा इंगोले पुणे, ,बारोमासकार […]
एनसीसी प्रशिक्षण शिबिरास अमळनेरात सुरुवात
![]()
एनसीसी प्रशिक्षण शिबिरास अमळनेरात सुरुवात अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात दि.२६ मे ते ४ जून असे दहा दिवसीय प्रशिक्षण सुरू झाले आहे. प्रशिक्षणात धुळे, जळगाव व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील शालेय तथा महाविद्यालयीन ४९२ प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत. प्रशिक्षणास ७ एएनओ,१० पीआय स्टाफ, ०४ जेसीओ व १ सैनिक अधिकारी प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणास सकाळी साडे पाच […]
निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर सदिच्छादूत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन करून निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी घेतली ठाणे जिल्हा परिषद सीईओ आणि शिक्षणाधिकारी यांची भेट
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी घेतली ठाणे जिल्हा परिषद सीईओ आणि शिक्षणाधिकारी यांची भेट मनीलाल शिंपी ठाणे प्रतिनिधी दिनांक : 29 मे 2023 ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांची प्रलंबित कामे मार्गी लागावीत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ माननीय श्री जिंदाल साहेब, तसेच शिक्षणाधिकारी […]
पातोंडा गावी प्रथमच सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीनुसार दशक्रीया विधी व उत्तरकार्य संपन्न.
![]()
महात्मा जोतीराव फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक पद्धतीनेच विधी करावेत, अंधश्रद्धा व कर्मकांडाला बळी पडू नये- सत्यशोधक अरविंद खैरनार. पातोंडा गावी प्रथमच सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीनुसार दशक्रीया विधी व उत्तरकार्य संपन्न. महात्मा जोतीराव फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक पद्धतीनेच विधी करावेत, अंधश्रद्धा व कर्मकांडाला बळी पडू नये- सत्यशोधक अरविंद खैरनार. आईच्या अस्ती शेतात पुरून त्या जागी दहा वृक्षांची […]
कु. रेवती ठाकूर व कु. कनिष्का भोंबे यांचा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार
![]()
कु. रेवती ठाकूर व कु. कनिष्का भोंबे यांचा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल मधून बारावी सायन्स मध्ये कु. रेवती दीपक ठाकूर ही प्रथम आलेली आहे तिला सहाशे पैकी ५०१ गुण मिळून ९१.८३ % एवढे गुण मिळून ती विद्यालयातून सर्वप्रथम आलेली आहे कु. रेवतीला इंजिनियर व्हावे असे वाटते आहे त्याचे वडील […]
आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे कोकणात आपत्ती सौम्यीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचेही निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना […]

