21 Apr, 2026

आज शिक्षकच समाजाला वाचवू शकतो
-समता शिक्षक परिषदेच्या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

Loading

आज शिक्षकच समाजाला वाचवू शकतो-समता शिक्षक परिषदेच्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन आज समाज अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. कधी नव्हे तेवढी आज लोकशाही धोक्यात आलेली आहे. धर्माधिष्ठित विचार समाजाला अत्यंत चुकीच्या दिशेने नेत आहेत. याचे संपूर्ण सावट देशाच्या भविष्यावर आहे. राजकारणी, एकांगी चळवळी, एकांगी संघटना व अतिरेकी विचार यांच्यामुळे भारतीय लोकशाही व […]

1 min read

अमळनेर तहसील कार्यालयामार्फत राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

Loading

अमळनेर तहसील कार्यालयामार्फत राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न अमळनेर तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय ग्राहक दिनाला खूप महत्त्व असून या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला होता.या प्रमाणे दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतात विशिष्ट संकल्पनेसह साजरा केला जातो. यावर्षी संकल्पना Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) ही यावर्षीची संकल्पना आहे.या […]

1 min read

जीवन ऋणाचे….

Loading

जीवन ऋणाचे…. इथे नसे, कुणी कुणाचेसावज शोधती, जातीचे. बोलती दुग्ध शर्कराचेइथे,पेले भरती जहराचे साउली धरुनी उंबराचीबिछाने टाकती विस्तवाचे का म्हणावे जळूनी इथेमी,शितल हृदय तयाचे सुटला नाही कधी रोगदवा-पाण्याचे किती बहाणे तुझ्या,माझ्यात काहीच नाहीरस्ता मोकळा बंद चालने नको, डोंगर फोडू लाथनेकण- भर,जग माणुसकिने वादात जीवन भोवलेश्रेष्टात कोण विसरले इथे गजलेत माझ्या…आहे दिन -रात मतले. नजरेत कुणाच्या..मला […]

1 min read

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करावा : शनिवारी लातूर जिल्हयात ग्राहकदिन साजरा झालाच नाही !

Loading

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करावा : शनिवारी लातूर जिल्हयात ग्राहकदिन साजरा झालाच नाही ! अतनूर, ता. २४ : राष्ट्रीय ग्राहक दिन (२४ डिसेंबर) हा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केली आहे.यासंदर्भात बालासाहेब शिंदे यांनी […]

1 min read

लोणी काळभोर येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Loading

लोणी काळभोर येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण लोणी काळभोर- शैक्षणिक, वैद्यकीय कार्यात सदैव सक्रिय असणारे,सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटक मा.श्री. स्वप्नील दादा मेमाणे तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय भाऊ शेंडगेयांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात करंज,वड,खैर,कडूनिंब,सुभाबुळ,अशा १०१ जंगली वृक्षांचे रोपण शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष […]

1 min read

खाकीतिल देव माणुस देविदास गात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Loading

खाकीतिल देव माणुस देविदास गात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर देविदास भागवतराव गातपोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस ठाणा चिकलठाणा येथे कार्यरत आहेत.देविदास गात यांचे शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा जामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे झाले त्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतचे शिक्षण श्रीपतराव भोसले […]

1 min read

समाजसेवक सुमित पंडित यांना ज्ञानवंत समाजसेवक पुरस्कार जाहीर

Loading

समाजसेवक सुमित पंडित यांना ज्ञानवंत समाजसेवक पुरस्कार जाहीर…………………………………………………………….समाजसेवक सुमित पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरंच समाजापुढे वाखाडण्याजोगी आहे, रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाची दाढीकटींग करुन स्वच्छ अंघोळ घालून त्यांना मनोविकृती रुग्णालयात दाखल करतात, गरजु रुग्णांना अर्ध्यारात्री वैद्यकिय साहित्य,भोजन, तसेच रक्त, पुरविण्यात ही जोडी देवदूता सारखी मदतीला धावून जाते , बेवारसांचे […]

1 min read

शिरसाळे येथील तरुणांचा उत्साह पाहून भारावले
एपीआय जयेश खलाने

Loading

शिरसाळे येथील तरुणांचा उत्साह पाहून भारावलेएपीआय जयेश खलाने शिरसाळे ता अमळनेर येथील तरुणांचा स्पर्धा परीक्षांमध्ये असलेला उत्साह पाहून व ग्रामस्थांनी सुरू केलेली स्पर्धा परीक्षा चळवळ पाहून मी आज पूर्णपणे भारावले असे उदगार मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय जयेश खलाणे यांनी काढले. एकाग्रता करिअर डेव्हलपमेंट पॉईंट शिरसाळे तर्फे आयोजित विविध पदांवर निवड झालेल्या तरुणांचा सत्कार समारंभ आयोजित […]

1 min read

झुंडशाहीमुक्त भारत संविधानास अभिप्रेत,साहित्य संमेलनात जेष्ठ साहित्यीक जयसिंग वाघ यांचे प्रतिपादन..

Loading

झुंडशाहीमुक्त भारत संविधानास अभिप्रेत साहित्य संमेलनात जयसिंग वाघ यांचे मत ————————————————— बुलढाणा /जळगाव :- सन १९५० पासुनच भारतात निव्वळ निवडणुका जिंकने त्या करीता झुंड़शाहिचा वापर करणे सुरु आहे , आता ही झुंड़शाहि अधिकच फोफावली आहे या विरुद्ध सर्वच राजकीय पक्ष , विचारवंत , जनता यांनी एकत्रित लढने आवश्यक आहे कारण झुंड़शाहिमुक्त भारत संविधानास अभिप्रेत आहे […]

1 min read

ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे ; राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड

Loading

ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे ; राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड अतनूर / प्रतिनिधी ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा घटक असून अर्थव्यवस्थेचा ग्राहक हा महत्त्वाचा चाक आहे. ग्राहक म्हणजे दैवत असून ग्राहकांच्याच भोवती सगळी अर्थव्यवस्था फिरत असते. जागरूक ग्राहक हा चांगल्या बाजाराला आणि अर्थव्यवस्थेला चालणा देत असतो. आजही ग्राहकात खूप मोठे अज्ञान आणि अंधश्रध्दा आहे. ग्राहक आजही […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?