हिंदीच्या विकासासाठी परिसंवादाचे आयोजन महत्वाचे-डॉ. हेमचंद्र पांडे यांचे प्रतिपादन
![]()
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात (स्वायत) दि.२४ व २५ फेब्रुवारी दरम्यान “विदेश में शिक्षा, साहित्य, व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी” हया विषयावर दोन दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.दि. २५ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात ‘ विदेश में व्यापार के क्षेत्र में हिंदी’ या सत्रात डॉ. हेमचंद्र पांडे (जेएनयू, दिल्ली) यांच्या […]
पर्यावरण साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण!
![]()
पर्यावरण साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण!जळगाव येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि बाल साहित्यिका श्रीमती केटी बागली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील प्रसिध्द उद्योजक तसेच समाजसेवक श्री प्रकाश चौबे उपस्थित होते.कवी संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना गटानुसार प्राथमिक फेरीत निवड […]
” मराठी राजभाषा दिन” निमित्त अहिराणी साहित्यिक गोकूळ बागूल यांनी लिहलेला लेख….
![]()
” मराठी राजभाषा दिन” निमित्त लेख ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा” मराठी राजभाषा दिन” म्हणून पाळला जातो आणि त्यानिमित्त लेखन आणि वाचन चळवळ कशी वाढेल त्यासाठी प्रेरणादायी पुस्तक कसे प्रकाशित होतील . याची काळाला गरज का आहे? चांगलं सकत साहित्य निर्मिती होणे ही आजच्या काळाची गरज आहेच. याची जाणिव आपल्याला होत असते.मुळात […]
कै.शिक्षणाविस्तराधिकारी पी.डी.धनगर यांच्या मुलाचे यश..
![]()
कै शिक्षणाविस्तराधिकारी पी.डी.धनगर यांच्या मुलाचे यश.. अभियोग्यता चाचणी द्वारे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जळगांव जिल्हा परिषद शिक्षक म्हणून मयुर धनगर ची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर पंचायत समितीचे शिक्षणाविस्तराधिकारीकै पी.डी.धनगर यांचा चिरंजीव मयुर धनगर शैक्षणिक विकासाची घोडदळ पाण्यात आज वडील राहिले असते निश्चितच त्यांना अभिमान वाटला असता..वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलांनी जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर अभियोग्यता चाचणी […]
राष्ट्रीय गुरु संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन ——-!!!!!
![]()
राष्ट्रीय गुरु संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन ——-!!!!! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय गुरु संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी संत रविदास यांच्या […]
संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत”चे यशस्वी आयोजन
![]()
संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत”चे यशस्वी आयोजन जल परमात्म्याचे वरदान आहे आपण त्याचे अमृताप्रमाणे रक्षण करायचे आहे. या प्रकल्पांतर्गत संत निरंकारी मिशनच्याअमळनेर शाखे तर्फ़े शहरातील अती प्राचीन मंगळ ग्रह मंदिर परिसरातील तलावाची साफ-सफाई मिशनच्या अनुयाईतर्फ़े आजकरण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणूकीतून प्रेरित अशी ही परियोजना भारताच्या 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 1533 ठिकाणी […]
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ
![]()
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ मंगळग्रह सेवा संस्था व एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिकचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कुठल्याही आजाराचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, ही सकारात्मक भावना डोळ्यासमोर ठेवून मंगळग्रह सेवा संस्था व एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवार, २५ रोजी […]
शिक्षण माणसाला डोळस बनवतेडॉ. मिलिंद बागुल
![]()
शिक्षण माणसाला डोळस बनवतेडॉ. मिलिंद बागुलविद्यार्थी जीवनात मैत्रीभाव जोपासत असताना शिक्षणाची वाट आपल्या जीवनाला समृद्ध करत असते आणि त्यासोबतच माणसाला ते डोळस देखील बनवते असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ मिलिंद बागुल यांनी माध्यमिक विद्यालय भोलाणे येथील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते पुढे म्हणाले ग्रामीण भागात शिक्षणाची […]
स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव-शामकांत भदाणे यांचे प्रतिपादन
![]()
स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव-शामकांत भदाणे यांचे प्रतिपादन पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे ग. स. सोसायटीचे उपाध्यक्ष तथा मराठी वांग्मय मंडळाचे उपाध्यक्ष शामकांत भदाने अध्यक्षीय भाषणातून बोलत होते…पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे […]
गुणवत्तेची तडजोड करू नका-अध्यक्षीय भाषणात विलासराव पाटील यांचे प्रतिपादन
![]()
गुणवत्तेची तडजोड करू नका-अध्यक्षीय भाषणात विलासराव पाटील यांचे प्रतिपादन देवगाव देवळी हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभव दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप… अमळनेर प्रतिनिधी- चांगली शाळा ही गावाचा आरसा असते.. त्या शाळेत चांगले शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांचा सर्वागिन विकास होऊन विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडवतांना समाधान मिळत आहे.. महात्मा फुले यांच्या नावाने शैक्षणिक संस्था […]

