‘उत्तर मुंबई म्हणजे उत्तम मुंबई’ गोयल यांचे स्वप्न साकार करायचेय मेळाव्यात आ. प्रविण दरेकरांचे आवाहन
![]()
‘उत्तर मुंबई म्हणजे उत्तम मुंबई’ गोयल यांचे स्वप्न साकार करायचेय मेळाव्यात आ. प्रविण दरेकरांचे आवाहन मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आपल्याकडे कार्यकर्त्यांची संख्या खूप आहे, निष्ठेचे कार्यकर्ते आहेत. मार्गदर्शन करणारी मातब्बर नेतेमंडळी आहे. योजना, विकास खूप आहे. फक्त बूथवर काम करण्याची गरज आहे. प्रत्येक बूथवर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले तर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रथम क्रमांकाचे मतदान […]
विकसित राष्ट्र निर्मितीसाठी मतदानाचा हक्क बजावा.- अनिकेत पाटील.
![]()
विकसित राष्ट्र निर्मितीसाठी मतदानाचा हक्क बजावा.- श्री.अनिकेत पाटील.जळगाव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समाजात विशेषतः युवावर्गात मतदान जनजागृती होण्याच्यादृष्टीने जिल्हा स्वीप कमिटीद्वारा नवमतदारांना आवाहन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.अनिकेत पाटील यांनी विकसित राष्ट्र निर्मितीसाठी मतदान किती आवश्यक आहे हे […]
मध्यप्रदेश इंदूर मराठी साहित्य व कला महोत्सवात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी : कवी प्रा.वा.ना.आंधळे”
![]()
“मध्यप्रदेश इंदूर मराठी साहित्य व कला महोत्सवात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी : कवी प्रा.वा.ना.आंधळे” जळगांव प्रतिनिधी२७ वा पद्मभूषण तात्यासाहेब सरवटे आणि राजकवी गोविंदराव झोकरकर स्मृती तीन दिवसीय मराठी साहित्य आणि कला महोत्सव इंदूर (इंदौर) शहरात दि. १३,१४ आणि १५ एप्रिल रोजी संपन्न होत असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी तथा वक्ते प्रा.वा.ना.आंधळे यांची उपस्थिती प्रमुख मान्यवर व कवीसंमेलनाचे […]
लोकशाहीच्या उत्सवात लोकांचा सहभाग महत्त्वाचा.उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड
![]()
लोकशाहीच्या उत्सवात लोकांचा सहभाग महत्त्वाचाच.उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाडभारतीय लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी लोकशाहीच्या या उत्सवात लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा असून यासाठी निवडणूक कामे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं पहिलं कर्तव्य म्हणजे अधिकाधिक मतदानाचा टक्का वाढविणे होय, प्रत्येक नागरिकाला आपल्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत एका चांगल्या कार्यात आपला सहभाग असल्याचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचे मत सहाय्यक निवडणूक […]
छत्रपतींचे प्रेरणादायी विचार नेहमीच जगण्याची नवी उमेद देतील; राहुल जैन
![]()
▪️छत्रपतींचे प्रेरणादायी विचार नेहमीच जगण्याची नवी उमेद देतील; राहुल जैन धरणगाव विकास मंच तर्फे छ. शिवरायांच्या स्मृतीस अभिवादन.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : स्वराज्य निर्माते, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त धरणगाव विकास मंचच्या वतीने शासकीय विश्राम गृहच्या आवारात महाराजांच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या तत्पूर्वी छ. शिवरायांच्या पुतळ्याला धरणगाव शहर विकास मंचचे जेष्ठ पदाधिकारी […]
“धरणगाव विकास मंच” ची बैठक उत्साहात संपन्न…
![]()
“धरणगाव विकास मंच” ची बैठक उत्साहात संपन्न… धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : येथील शासकीय विश्रामगृह येथे आज रोजी शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या प्रास्ताविकात विकास मंच चा उद्देश फक्त शहराचा विकास साधणे असून राजकीय द्वेषापोटी व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने एकमताने शहराचा विकासासाठी प्रयत्न करावे […]
इयत्ता दहावी नंतरचे करिअर विषयावर रविवारी महासेमिनार.नोबेल फाउंडेशनतर्फे आयोजन , मुंबई येथील करिअर तज्ञ संतोष पवार यांचे मार्गदर्शन
![]()
इयत्ता दहावी नंतरचे करिअर विषयावर रविवारी महासेमिनार. नोबेल फाउंडेशनतर्फे आयोजन , मुंबई येथील करिअर तज्ञ संतोष पवार यांचे मार्गदर्शन जळगांव प्रतिनिधी – नुकत्याच इयत्ता दहावीच्या परीक्षा संपन्न झाल्या. इयत्ता दहावी म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो.दहावीनंतर विविध करिअरच्या वाटा उपलब्ध असतात. अनेक विद्यार्थी आणि पालक दहावीच्या या वळणावर करियर निवडीबाबत गोंधळात असतात. पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]
अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व माजी आमदार शिरीषदादा चौधरी
![]()
अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व माजी आमदार शिरीषदादा चौधरी अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचा आज वाढदिवस…या वाढदिवसाच्या निमित्ताने शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.. अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असणारे व वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून लोकांमध्ये एक सहानुभूती त्यांच्याविषयी आजही आहे.।अमळनेर शहरातील […]
पिंपळी येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात मृत्युमुखी झालेल्या दिलीप पाटीलच्या परिवाराला मदतीचा हात
![]()
पिंपळी येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात मृत्युमुखी झालेल्या दिलीप पाटीलच्या परिवाराला मदतीचा हात अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 6,30 च्या सुमारास झालेल्या गॅस सिलेंडर च्या स्फोटात दिलीप पाटील यांचा आगीत दुर्दैवाने मृत्यू झाला तर घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू व घर जळून खाक झाले ,या परिवाराला गावकऱ्यांनी आर्थिक मदत केली , […]
निवडणूक बॉण्ड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा-प्रा अशोक पवार
![]()
निवडणूक बॉण्ड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा….प्रा अशोक पवार (निम- ता.अमळनेर)स्वातंत्र्य मिळवण्यात देशातील सर्व समाजघटकांचा वाटा होता त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले, देशाचे संविधान निर्माण झाले,75 वर्षाच्या संविधानाने या देशाला खूप काही दिले. विविध क्षेत्रातील विकास असेल, सामाजिक परिवर्तन किंवा समतेची भावना वाढणे असेल हे संविधानामुळे शक्य झाले.आजलोकशाहीचा दिवसाढवळ्या खून होतोय,मणिपूर 77 दिवस जळत राहत,हाथरथ मध्ये बलात्काराची […]

