संपादकीय लेख
हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!!
![]()
हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!! भारत देशात सण उत्सव,व्रत याची उत्तम परंपरा आहे. ही परंपरा फारच प्राचीन आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत होती. श्रमण संस्कृती जिला कृषी संस्कृती म्हणतात अशी शेतीवर प्रयोग करणारी सुंदर संस्कृती होती. मातृसत्ताक पध्दती रुजलेली होती. स्त्री पुरुष समानतेने जीवन जगत असत. आर्य आल्याने त्यात पुरुषसत्ताक पध्दतीचा […]
श्रीकृष्ण उत्कृष्ठ संघटन कौशल्याचे प्रतीक!!
![]()
श्रीकृष्ण उत्कृष्ठ संघटन कौशल्याचे प्रतीक!! प्रत्येक साहित्यातून काही प्रतिमा अजरामर झाल्या. महाभारत ग्रंथातील श्रीकृष्ण चरित्र गावातील सर्व जाती-जमातीतील मुले सोबत घेऊन गायी चारण्यासाठी जाणारा श्रीकृष्ण व त्याचे जीवलग सवंगडी होते. गोकुळात आपल्या मावशीच्या घरी राहून यशोदेला स्वमाते प्रेम करणारा शाम होता. गोकुळातील दुध गावातच राहण्यासाठी दही, दुध, लोणी याचे मटके फोडणारा शाम हा गोकुळात दुधासाठी […]
रक्षाबंधन मानवतेच्या नात्याची सुंदर गुंफण!!
![]()
रक्षाबंधन मानवतेच्या नात्याची सुंदर गुंफण!! भारतात प्राचीन काळापासुन सणांची देणगी लाभलेली आहे. मानवाला जेव्हा समुह करुन राहण्याची निकड भासली त्यावेळी त्याने मनोरंजनासाठी व स्नेह वृद्धिंगत रहावा यासाठी सणांची निर्मिती केली. सिंधू संस्कृतीत ह्या सणांना वैज्ञानिक स्वरुप होते. एकत्रित येण्याचा मूल्य जपण्याचा उद्देश होता. पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. हे विश्व कुणीतरी […]
डॉ. उत्तमराव पाटील तसेच लीलाताई पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्याचे लढ्यातील “क्रांती पर्व …”
![]()
डॉ. उत्तमराव पाटील तसेच लीलाताई पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्याचे लढ्यातील “क्रांती पर्व …” “आई घे हाती तिरंगा आणि टाक उडी स्वातंत्र्य यज्ञात ..!तुरुंगात जाऊन आपली आई शहीद झाल्याचं आम्हाला आनंद होईल.. तू अमर व्हावेत हीच आमची इच्छा आहे …!” जगाच्या इतिहासात एक मुलगा आपल्या आईला आपल्या देशासाठी शहीद होण्याच्या पत्र लिहितो. अंगावर शहारे आणणारी […]
नवीन दुर्मिळ वनस्पती प्रजातीस शिवाजी महाराजांचे नाव…
![]()
नवीन दुर्मिळ वनस्पती प्रजातीस शिवाजी महाराजांचे नाव… कोल्हापूर येथील न्यू कॉलेज महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी रतन मोरे, अक्षय जंगम व डॉ. निलेश पवार यांनी ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदीलासारखा आकार असणाऱ्या ” कंदील पुष्प ” (Lantern Flower) या वर्गातली एक दुर्मीळ प्रजाती शोधून काढली. भारतातील कंदील पुष्प या वर्गाचे तज्ञ अभ्यासक डॉ. शरद कांबळे […]
विश्व आदिवासी दिवस आदिवासींचा सन्मान दिवस
![]()
विश्व आदिवासी दिवस आदिवासींचा सन्मान दिवस प्रत्येक देशात आदिवासी आपली संस्कृती, सभ्यता टिकवून आहेत. निसर्गातील वैभव त्यांनी सांभाळले आहे. आधुनिक युगात बहुतेक समाज मानवता विसरत चालला परंतू आदिवासी लोकांनी नैतिकता जपण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. आजही त्यांनी महिलांना सन्मान देणे, समानता देणे, आदर करणे सोडले नाही. आमच्या घरातील लोक नावाला पुढारली परंतु त्यांची कर्मठ कृती […]
महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण- संदीप घोरपडे
![]()
महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण संदीप घोरपडे 1960-70 च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडीच्या प्रवासातून सुटका देत लाल परीने सर्वांना आपल्या अंगा खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर फिरविले. नव्हे, एक प्रकारे सर्वांना आपल्या अस्तित्वाचा लळाच लावला. आबालवृद्धांना आपल्या उबदार पंखांखाली घेऊन गरजेनुसार सर्वदूर अलगद नेऊन पोहोचविले. शालेय विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी, खेडेगावातील मुलांना सुट्टीच्या […]
मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश
![]()
मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. भारतात साहित्याची फार जुनी परंपरा आहे. ह्या देशाचा इतिहास क्रान्ति प्रतिक्रांती चा राहिलेला आहे. अनार्य यांनी म्हणजे भारतीय मुलनिवासीयांनी नेहमी गुलामी विरुध्द संघर्ष केला. त्यांचे साहित्य मानव केंद्रीत होते. अण्णाभाऊ साठेंनी भारतीय साहित्यात वेगळी भर पाडली. असामान्य प्रतिभा असलेला हा साहित्यिक 1ऑगस्ट 1920 ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे […]
आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष
![]()
आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष जन्म : १ ऑगस्ट, १९२० मृत्यू : १८ जुलै, १९६९ ” ये आजादी झुठी है देश की जनता भुकी है ” अशी सिंहगर्जना करणारे, भारतातील थोर समाज सुधारक, सत्यशोधक, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणेच्या खोऱ्यात वाटेगाव येथे १ ऑगस्ट, […]
“जीवन म्हणजे क्रिकेट राजा मुकला तो संपला..”
![]()
“जीवन म्हणजे क्रिकेट राजा मुकला तो संपला..” वरील गाण्याची अनुभूती आजच्या आयपीएल क्रिकेट मधील आरसीबी विरुद्ध सीएसके सामना बघताना आला.. जीवन आणि क्रिकेट याचा फारच जवळचा संबंध आहे.. असं मला वाटतं.. कारण क्रिकेट खेळताना आणि जीवन जगताना सारख्याच गोष्टींची जाणीव ठेवून जगाव लागतं,खेळावं लागतं.. आजची मॅच ही डू ऑर डाय अशा सिच्युएशनची होती.. फक्त त्यात […]

