19 Jul, 2026

प्रताप काॅलेजची सोनेरी ७५ वर्ष- प्रा प्रकाश धर्माधिकारी

Loading

प्रताप काॅलेजची सोनेरी ७५ वर्ष- प्रा प्रकाश धर्माधिकारी ब्रिटिश जिल्हाधिकारी ओटो राॅथफिल्ड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप काॅलेजला पाहता पाहता ७५ वर्ष पूर्ण झालीत. काॅलेजची शक्ती विटांच्या भिंतींमध्ये नसते हे सत्य ओळखून लोकोत्तर श्रीमंत प्रताप शेठजींनी शैक्षणिक परंपरांची पाया भरणी करणारे निष्णात अध्यापक दूरदूरहून आणले. २० जून १९४५ हा प्रताप काॅलेजचा प्रारंभ.बुधवार […]

1 min read

शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे म्हणजेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे

Loading

शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे म्हणजेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे होय.. ___________________________ महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत *13 फेब्रुवारी 2013* रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचा शासन निर्णय निर्गमित केला. शासन निर्णय जाहीर होताच राज्यातील विविध संस्थांमधील कार्यरत शिक्षक तसेच भावी शिक्षक यांच्या पायाखालची वाळू सरकली. विद्यार्थ्यांना व पालकांना सदर शासन निर्णयामुळे आनंद झाला. बालकांच्या मोफत व […]

1 min read

हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!!

Loading

हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!! भारत देशात सण उत्सव,व्रत याची उत्तम परंपरा आहे. ही परंपरा फारच प्राचीन आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत होती. श्रमण संस्कृती जिला कृषी संस्कृती म्हणतात अशी शेतीवर प्रयोग करणारी सुंदर संस्कृती होती. मातृसत्ताक पध्दती रुजलेली होती. स्त्री पुरुष समानतेने जीवन जगत असत. आर्य आल्याने त्यात पुरुषसत्ताक पध्दतीचा […]

1 min read

श्रीकृष्ण उत्कृष्ठ संघटन कौशल्याचे प्रतीक!!

Loading

श्रीकृष्ण उत्कृष्ठ संघटन कौशल्याचे प्रतीक!! प्रत्येक साहित्यातून काही प्रतिमा अजरामर झाल्या. महाभारत ग्रंथातील श्रीकृष्ण चरित्र गावातील सर्व जाती-जमातीतील मुले सोबत घेऊन गायी चारण्यासाठी जाणारा श्रीकृष्ण व त्याचे जीवलग सवंगडी होते. गोकुळात आपल्या मावशीच्या घरी राहून यशोदेला स्वमाते प्रेम करणारा शाम होता. गोकुळातील दुध गावातच राहण्यासाठी दही, दुध, लोणी याचे मटके फोडणारा शाम हा गोकुळात दुधासाठी […]

1 min read

रक्षाबंधन मानवतेच्या नात्याची सुंदर गुंफण!!

Loading

रक्षाबंधन मानवतेच्या नात्याची सुंदर गुंफण!! भारतात प्राचीन काळापासुन सणांची देणगी लाभलेली आहे. मानवाला जेव्हा समुह करुन राहण्याची निकड भासली त्यावेळी त्याने मनोरंजनासाठी व स्नेह वृद्धिंगत रहावा यासाठी सणांची निर्मिती केली. सिंधू संस्कृतीत ह्या सणांना वैज्ञानिक स्वरुप होते. एकत्रित येण्याचा मूल्य जपण्याचा उद्देश होता. पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. हे विश्व कुणीतरी […]

1 min read

डॉ. उत्तमराव पाटील तसेच लीलाताई पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्याचे लढ्यातील “क्रांती पर्व …”

Loading

डॉ. उत्तमराव पाटील तसेच लीलाताई पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्याचे लढ्यातील “क्रांती पर्व …” ‌ “आई घे हाती तिरंगा आणि टाक उडी स्वातंत्र्य यज्ञात ..!तुरुंगात जाऊन आपली आई शहीद झाल्याचं आम्हाला आनंद होईल.. तू अमर व्हावेत हीच आमची इच्छा आहे …!” जगाच्या इतिहासात एक मुलगा आपल्या आईला आपल्या देशासाठी शहीद होण्याच्या पत्र लिहितो. अंगावर शहारे आणणारी […]

1 min read

नवीन दुर्मिळ वनस्पती प्रजातीस शिवाजी महाराजांचे नाव…

Loading

नवीन दुर्मिळ वनस्पती प्रजातीस शिवाजी महाराजांचे नाव… कोल्हापूर येथील न्यू कॉलेज महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी रतन मोरे, अक्षय जंगम व डॉ. निलेश पवार यांनी ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदीलासारखा आकार असणाऱ्या ” कंदील पुष्प ” (Lantern Flower) या वर्गातली एक दुर्मीळ प्रजाती शोधून काढली. भारतातील कंदील पुष्प या वर्गाचे तज्ञ अभ्यासक डॉ. शरद कांबळे […]

1 min read

विश्व आदिवासी दिवस आदिवासींचा सन्मान दिवस

Loading

विश्व आदिवासी दिवस आदिवासींचा सन्मान दिवस प्रत्येक देशात आदिवासी आपली संस्कृती, सभ्यता टिकवून आहेत. निसर्गातील वैभव त्यांनी सांभाळले आहे. आधुनिक युगात बहुतेक समाज मानवता विसरत चालला परंतू आदिवासी लोकांनी नैतिकता जपण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. आजही त्यांनी महिलांना सन्मान देणे, समानता देणे, आदर करणे सोडले नाही. आमच्या घरातील लोक नावाला पुढारली परंतु त्यांची कर्मठ कृती […]

1 min read

महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण- संदीप घोरपडे

Loading

महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण संदीप घोरपडे 1960-70 च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडीच्या प्रवासातून सुटका देत लाल परीने सर्वांना आपल्या अंगा खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर फिरविले. नव्हे, एक प्रकारे सर्वांना आपल्या अस्तित्वाचा लळाच लावला. आबालवृद्धांना आपल्या उबदार पंखांखाली घेऊन गरजेनुसार सर्वदूर अलगद नेऊन पोहोचविले. शालेय विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी, खेडेगावातील मुलांना सुट्टीच्या […]

1 min read

मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश

Loading

मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. भारतात साहित्याची फार जुनी परंपरा आहे. ह्या देशाचा इतिहास क्रान्ति प्रतिक्रांती चा राहिलेला आहे. अनार्य यांनी म्हणजे भारतीय मुलनिवासीयांनी नेहमी गुलामी विरुध्द संघर्ष केला. त्यांचे साहित्य मानव केंद्रीत होते. अण्णाभाऊ साठेंनी भारतीय साहित्यात वेगळी भर पाडली. असामान्य प्रतिभा असलेला हा साहित्यिक 1ऑगस्ट 1920 ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?