संपादकीय लेख
महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण- संदीप घोरपडे
![]()
महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण संदीप घोरपडे 1960-70 च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडीच्या प्रवासातून सुटका देत लाल परीने सर्वांना आपल्या अंगा खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर फिरविले. नव्हे, एक प्रकारे सर्वांना आपल्या अस्तित्वाचा लळाच लावला. आबालवृद्धांना आपल्या उबदार पंखांखाली घेऊन गरजेनुसार सर्वदूर अलगद नेऊन पोहोचविले. शालेय विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी, खेडेगावातील मुलांना सुट्टीच्या […]
मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश
![]()
मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. भारतात साहित्याची फार जुनी परंपरा आहे. ह्या देशाचा इतिहास क्रान्ति प्रतिक्रांती चा राहिलेला आहे. अनार्य यांनी म्हणजे भारतीय मुलनिवासीयांनी नेहमी गुलामी विरुध्द संघर्ष केला. त्यांचे साहित्य मानव केंद्रीत होते. अण्णाभाऊ साठेंनी भारतीय साहित्यात वेगळी भर पाडली. असामान्य प्रतिभा असलेला हा साहित्यिक 1ऑगस्ट 1920 ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे […]
आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष
![]()
आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष जन्म : १ ऑगस्ट, १९२० मृत्यू : १८ जुलै, १९६९ ” ये आजादी झुठी है देश की जनता भुकी है ” अशी सिंहगर्जना करणारे, भारतातील थोर समाज सुधारक, सत्यशोधक, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणेच्या खोऱ्यात वाटेगाव येथे १ ऑगस्ट, […]
“जीवन म्हणजे क्रिकेट राजा मुकला तो संपला..”
![]()
“जीवन म्हणजे क्रिकेट राजा मुकला तो संपला..” वरील गाण्याची अनुभूती आजच्या आयपीएल क्रिकेट मधील आरसीबी विरुद्ध सीएसके सामना बघताना आला.. जीवन आणि क्रिकेट याचा फारच जवळचा संबंध आहे.. असं मला वाटतं.. कारण क्रिकेट खेळताना आणि जीवन जगताना सारख्याच गोष्टींची जाणीव ठेवून जगाव लागतं,खेळावं लागतं.. आजची मॅच ही डू ऑर डाय अशा सिच्युएशनची होती.. फक्त त्यात […]
अक्षय्यतृतीया : भारतीय मूळ संस्कृतीचा हलोत्सव
![]()
अक्षय्यतृतीया : भारतीय मूळ संस्कृतीचा हलोत्सव जगात प्राचीन काळात नावाजलेली संस्कृती ही भारताची सिंधु संस्कृती होती. त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा मागमूस नव्हता. माणसाला माणूसकीने वागविणारी आमची मूळ संस्कृती होती. हयाच संस्कृतीला श्रमण संस्कृती म्हटले जाते. ही संस्कृती काळया आईला मानणारी कृषी संस्कृती होती. अशा ह्या संस्कृतीत निसर्गातील जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी यांचे ॠण व्यक्त केले […]
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त ,”महामानवांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य..!”
![]()
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त ,“महामानवांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य..!”मानवी इतिहासात “स्वातंत्र्य, समता ,बंधुता “या तत्त्वावर आधारित क्रांती प्रथम फ्रान्समध्ये झाली. राजेशाही जाऊन,” फॉर द पिपल ऑफ द पीपल अँड बाय द पीपल” चा नारा दिला गेला. जगभरात लोकशाहीच्या डंका वाजू लागला. हा काळ म्हणजे ब्रिटिश राज सत्तेचा सुवर्णकाळ होता .त्यांच्या राज्यावरील सूर्य कधीच मावळत […]
महाराष्ट्रात रेल्वे इंजिन सुपरफास्ट, मोठे”राज” कारण महायुतीत ठाकरेंची एन्ट्री!
![]()
महाराष्ट्रात रेल्वे इंजिन सुपरफास्ट, मोठे“राज” कारण महायुतीत ठाकरेंची एन्ट्री! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचा विशेष लेख) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली आणि राज्यातील राजकारण ढवळून गेले आहे. या भेटीमध्ये केवळ राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता या […]
ड्रेस कोडच “कोड”
![]()
ड्रेस कोडच “कोड” (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला व त्या नंतर स्टाफरुम मध्ये चर्चेला उधाण आले. मी केवळ स्टाफरुम म्हणतो त्याचे कारण म्हणजे शिक्षक त्याबाहेर आपले मत स्पष्टपणे व्यक्त करु शकत नाही. कारण शिक्षकाला कुठे काय बोलावे? कधी बोलावे, कसे बोलावे व कोणा समोर बोलावे याचे […]
जागतिक महिला दिवस निमित्त साहित्यिक गोकुळ बागूल यांनी टाकलेला प्रकाश
![]()
जागतिक महिला दिवस निमित्त 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांच्या सर्वांगीन विकास ,सर्व क्षेत्रात होत असलेला सहभाग ही खरंतर आनंद देणारी घटना आहे .समाज जीवनात महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार आर के लक्ष्मण याना एका महिला पत्रकाराने यांना प्रश्न केला की ,“तुम्ही नेहमी कॉमन मॅन का दाखवतात. तुम्ही […]
अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा.
![]()
अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन ) निवडणूक म्हटलं की प्रचार हा आलाच! आणि प्रचाराचा सर्वात स्वस्त आणि मस्त साधन म्हणजे सोशल मीडिया आणि सर्वसामान्याच्या हातात आहे तो सोशल मीडिया म्हणजेच मोबाईलवरील वँटसअँप ग्रुप. मोबाईल वरील वॅटसअँप ग्रुपवर आपले संदेश पाठवून आपल्या सहकाऱ्यांना […]

