बातमी
डॉ.शंकर अंदानी यांचे पोस्टल स्टँप प्रसारीत
![]()
डॉ.शंकर अंदानी यांचे पोस्टल स्टँप प्रसारीत अहमदनगर मधील प्रख्यात सी.ए.,सामाजिक कार्यकर्ते डॉ.शंकर अंदानी यांचे नुकतेच पोस्टल स्टँप प्रसारित करण्यात आले आहे. तसेच नुकताच त्यांच्या अत्यंत उत्कृष्ट सेवेबद्दल दिला जाणाराअशोका पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला आहे. तसेच डॉ.अंदानी यांची स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड झाली आहे.तसेच आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी […]
पाडळसरे धरणाची सुप्रमा कोणत्याही परिस्थितीत मिळवेलच….
![]()
पाडळसरे धरणाची सुप्रमा कोणत्याही परिस्थितीत मिळवेलच…. ना.अनिल पाटील यांनी दिली कबुली.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पाडळसे धरणासाठी आम्ही अजून किती थांबायचे? असा प्रश्न विचारत लोकांनी प्रलंबित सिंचन प्रश्न बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांचेकडून धरणाचे काम गतीमानतेने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर धरणाची सुप्रमा कोणत्याही परिस्थितीत मिळवेलच असे ना.अनिल पाटील यांनी जाहीर केले.पाडळसरे […]
मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने सत्कार कर्तुत्वाचा हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा!
![]()
मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने सत्कार कर्तुत्वाचा हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा! आम्हाला भविष्यात प्रेरणादायी व बळ देणा-या आहेत…. १)चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगल्यालोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.. याच पार्श्वभूमीवर आपण मराठी लाईव्ह न्युज च्या वर्धापन दिनानिमित्त ‘सत्कार कर्तुत्वाचा’ हा कार्यक्रम राबवून आपण एक चांगला उपक्रम राबवला आहे.. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, […]
धरण होईल न होईल पण त्या धरणातले पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर कसे येईल याचे उत्तर कोणी देईल का ?
![]()
धरण होईल न होईल पण त्या धरणातले पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर कसे येईल याचे उत्तर कोणी देईल का ? संदीप घोरपडे यांचा रोखठोक सवाल. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मागील तीस वर्षापासून पाडळसे धरणाचा गाजराचा हलवा अनेक आमदारांनी शेतकऱ्यांना दाखवून मते आपल्या पदरात पाडून घेतले मात्र धरणात आणलेले पाणी सिंचनासाठी शेताच्या बांधापर्यंत कसे आणले जाईल याचा लेखाजोखा […]
कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत “स्वामी”ची दिवाळी
![]()
कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत “स्वामी”ची दिवाळी मुंबई:ठाणे(मनिलाल शिंपी) : ‘स्वामी’ ही संस्था समाजातील गरीब गरजू लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे “कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत दिवाळीची एक आनंदी संध्याकाळ आणि फराळ वाटप”. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिरोडकर सभागृह, परळ, मुंबई येथे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह परगावाहून आलेल्या ३५० कॅन्सरग्रसरुण आणि […]
महाविकास आघाडी जागावाटपाचे ते वृत्त निराधार–भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार – दयानंद चोरघे
![]()
महाविकास आघाडी जागावाटपाचे ते वृत्त निराधार–भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार – दयानंद चोरघे ठाणे:भिवंडी ( मनिलाल शिंपी):आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीत झळकले असून हे वृत्त निराधार असून असा कोणताही फार्मूला ठरला नसून भिवंडी लोकसभेची जागा सुद्धा काँग्रेस पक्षच लढविणार असल्याचे स्पष्टीकरण ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी […]
मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने ‘सत्कार कर्तुत्वाचा’ हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा! आम्हाला भविष्यात प्रेरणादायी व बळ देणा-या आहेत….
![]()
मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने सत्कार कर्तुत्वाचा हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा आम्हाला भविष्यात प्रेरणादायी व बळ देणा-या आहेत…. १)श्रीमान ईश्वर महाजन,मुख्य संपादक, मराठी लाईव्ह न्युज अमळनेर, जि. जळगाव.सप्रेम नमस्कार.समाजातील चांगल्या वाईट घटनांचा ठाव घेत असताना मराठी लाईव्ह न्युजच्या चौथ्या वर्धापन दिनी रविवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘सत्कार कर्तृत्वाचा’ कार्यक्रम […]
अमळनेर येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदेनिमित्त भव्य बळीराजा गौरव मिरवणूक
![]()
अमळनेर येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदेनिमित्त भव्य बळीराजा गौरव मिरवणूक “इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो” या जयघोषात मोठया उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदेनिमित्त भव्य बळीराजा गौरव मिरवणूक “इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो” या जयघोषात मोठया उत्साहात संपन्न झाली.पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते […]
महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा
![]()
महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) वनसंपदा, खनिज संपदा व कला यांनी समृद्ध असलेले झारखंड राज्य ही ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. वृक्ष व निसर्गाची पूजा करणारे आदिवासी लोक या राज्यात आहे. निसर्ग रक्षणाला धर्माचे अधिष्ठान दिल्यामुळे लोकांनी निसर्ग संपदेचे रक्षण केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस […]
भडणे येथील लेकीचा भाऊबिजेला पोलिस पाटील युवराज माळी यांनी केला सत्कार,
माहेरवासीयानी केलेल्या सत्कार व गौरवाने लेकी भारावल्या…
![]()
भडणे येथील लेकीचा भाऊबिजेला पोलिस पाटील युवराज माळी यांनी केला सत्कार,माहेरवासीयानी केलेल्या सत्कार व गौरवाने लेकी भारावल्या,,,,,,,,,,,,,,,,,शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी भडणे येथील लेकीनी विविध क्षेत्रातील कर्तुत्वाचा भडणे गावाचे लेकीनि गावाचे नाव लौकिक करून आपल्या कर्तुत्वाचा माध्यमातून व स्पर्धा परीक्षेच्या तयारीतुन कार्याचा ठसा आपल्या कार्याने सासरी उमटविला […]

