संपादकीय
सावधान! स्वायत्त महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात!
![]()
सावधान! स्वायत्त महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात! •स्वायत्तता प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना समर्थ बनवण्यासाठी नवनवीन प्रयोग होतील, सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उत्तम मनुष्यबळ निर्माण होईल, गुणवत्तेचे शिक्षण मिळेल ही स्वप्ने बघत सरकारने अ किंवा अ प्लस दर्जाच्या महाविद्यालयांना स्वायत्तता दिली.•अ किंवा अ प्लस दर्जा पूर्वीचा आहे. विद्यार्थी संख्या देखील पूर्वीची आहे. आत्ताच्या परिस्थितीत या महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता संपुष्टात आलेली आहे. […]
1 min read

