विशेष बातमी
“बालवारकरी संस्कारांचे ११ दिवसांचे अध्यात्मिक शिबिर – गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात २ मे आजपासून!”
![]()
“बालवारकरी संस्कारांचे ११ दिवसांचे अध्यात्मिक शिबिर – गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात २ मे आजपासून!” अमळनेर प्रतिनिधी सर्व भाविक भक्त माता भगिनी, पालकवृंद व बालगोपाळांना कळविण्यात येते की, वै. गुरुवर्य श्री गुरु मोठेबाबा स्मृती मंदिर, श्रीराम नगर, ढेकू रोड, अमळनेर येथे वर्षावारीसारखे अध्यात्मिक बालवारकरी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. २ मे ते १२ मे […]
ब्राह्मण समाजातर्फे काश्मीर पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली*
![]()
*ब्राह्मण समाजातर्फे काश्मीर पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली* अमळनेर प्रतिनिधी(प्रसाद जोशी) भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातर्फे परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या हस्ते परशुराम प्रतिमेचे पूजन करून रॅली काढण्यात आली परशुराम चौकात तिची सांगता झाली . त्या ठिकाणी जमलेल्या ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांच्या वतीने काश्मीर पहलगाम शहरात अतिरेक्यांनी हिंदूंवर हल्ला केला त्यात मृत झालेल्या हिंदू बांधवांना समाजातर्फे श्रद्धांजली […]
बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होणार मा मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आवाहन
![]()
बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होणार मा मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अक्षय तृतीया निमित्ताने देशभर सुरू असलेल्या बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होईल, कायद्याने बालविवाह रोखण्यासाठी धर्मगुरु, समाजातील जबाबदार नागरिक, पालक, गाव समित्या, अधिकारी, कर्मचारी यांनी सजग राहून आपल्या परिसरात बालविवाह रोखण्यासाठी आमदार अनिल भाईदास […]
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना, मान्यवरांचा केला सन्मान*
![]()
*सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना, मान्यवरांचा केला सन्मान* सांगली : महाराष्ट्र राज्याच्या ६६ वा स्थापना दिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होता आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी मंत्री पाटील यांनी […]
आळंदी संमेलनातील उज्जैनकर फाउंडेशनच्या राखीची हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये झाली नोंद* *१ मे रोजी मिळाले ऑनलाईन प्रमाणपत्र*
![]()
*आळंदी संमेलनातील उज्जैनकर फाउंडेशनच्या राखीची हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये झाली नोंद* *१ मे रोजी मिळाले ऑनलाईन प्रमाणपत्र* शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन हे गेल्या १५ वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे नुकतेच ४ जानेवारी २०२५ रोजी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर आणि महाराष्ट्र राज्य […]
नंदादीप माध्यमिक विद्यालय निंबमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त भावपूर्ण ध्वजारोहण सोहळा**
![]()
**नंदादीप माध्यमिक विद्यालय निंबमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त भावपूर्ण ध्वजारोहण सोहळा** अमळनेर प्रतिनिधी नंदादीप माध्यमिक विद्यालय, निंब येथे महाराष्ट्र दिनानिमित्त एक महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी ध्वजारोहण सोहळा पार पडला. हा सन्माननीय कार्यक्रम निंब गावातील ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासू, अष्टपैलू व्यक्तिमत्व व श्रीमद् भागवत कथाकार तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह. भ. प. श्री. जयेश महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. […]
भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी राज्यपाल शौर्य पुरस्काराने ना, पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित
![]()
भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी राज्यपाल शौर्य पुरस्काराने ना, पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी गृह विभाग व महसूल विभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व दाखवलेल्या धाडसाबद्दल प्रशासनास केलेली वेळोवेळी मदत शासकीय योजनांची माहिती व जनजागृती यांची प्रशासनाने दखल घेऊन राज्यपाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पावसाळ्यात […]
अप्पासाहेबांचा अमृत महोत्सव सोहळा* कल्याण: प्रतिनिधी-(सुनील इंगळे)
![]()
*अप्पासाहेबांचा अमृत महोत्सव सोहळा* कल्याण: प्रतिनिधी-(सुनील इंगळे) आज वयाची ७५ वर्ष आणि लग्नाची ५७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्री.आप्पासाहेब ए.जी पाटील आणि सौ कमल पाटील यांच्या अमृत महोत्सव सोहळा सुभेदार वाडा हायस्कूल कल्याण येथे शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. आप्पासाहेब हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत आज ७५ […]
आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ*
![]()
*आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ* जळगांव प्रतिनिधी 1990 नंतर आंबेडकरी साहित्यामध्ये क्रांतिकारक बदल झालेले असून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून समाजात उत्पन्न झालेली विषमता आणि नव्या संदर्भासह उफाडून आलेली जातीयता याविरुद्ध आंबेडकरी कवयित्रींच्या कवितांमध्ये न्यायासाठी एल्गार पाहायला मिळतो असे प्रतिपादन बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्राचे महासचिव प्रा भरत शिरसाठ यांनी […]
दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट बातम्या व जाहीरात व्यवसाय करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार
![]()
दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट बातम्या व जाहीरात व्यवसाय करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार जळगाव- येथील पद्मालय विश्रामगृहामध्ये झालेल्या *दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये* ग्रुप प्रेसिडेंट तथा महाव्यवस्थापक *उमेश सापधारे सर* यांच्या हस्ते व *आवृत्ती संपादक मनोज बारी* यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे प्रतिनिधी व वार्ताहर यांचा *गणरायाची आकर्षक मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात […]

