संपादकीय
महान विद्वानाची सावली झाली माता रमाई…
![]()
महान विद्वानाची सावली झाली माता रमाई… माणसाने किती झिजाव आणि किती सहन कराव याला काही मर्यादा असते. परंतु आपल्या जीवाचा काहीही विचार न करता डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यासाठी स्वतः दुःखाच्या पायवाटेने जाऊन उज्वल भारताची घडी बसवणाऱ्या विद्वानाची सावली झाली रमाई !!ती काहीही शिकलेली नव्हती. डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईला घरीच शिकवले. रमाईला त्यामुळे चांगले वाजता आले. माता रमाईने […]
संमेलन नगरी अमळनेर,
आठवनी मनी धरती फेर :
“”””””””””””””””””””””””””””””
![]()
संमेलन नगरी अमळनेर,आठवनी मनी धरती फेर :“””””””””””””””””””””””””””””””””संत सखाराम महाराजांची पावन भूमी, श्रीमंत दानशूर प्रतापशेठ यांच्या नावाने ओळख असलेल्या अमळनेरचा लौकीक महाराष्ट्रभर पसरला आहे. पू. साने गुरुजींच्या वास्तव्याने हे शहर पुनित झालं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात पू. गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. या नगरीत […]
योग करा आणि निरोगी रहा!!!
![]()
योग करा आणि निरोगी रहा!!! योग ही पारंपारिक ध्यानाची पद्धत आहे जी प्राचीन भारतातील संतानी विकसित केली आहे. योगाचा उपयोग मनावर आणि शारीरिक कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील केला जातो. योग हा संस्कृत शब्दापासुन उद्भवला आहे ज्याचा अर्थ “सामील होणे, एकत्र होणे ” आहे. “योग” शरीर, मन, चेतना आणि आत्मा यांना संतुलनात आणते.योगाचे दोन प्रकार आहेत […]
सावधान! स्वायत्त महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात!
![]()
सावधान! स्वायत्त महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात! •स्वायत्तता प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना समर्थ बनवण्यासाठी नवनवीन प्रयोग होतील, सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उत्तम मनुष्यबळ निर्माण होईल, गुणवत्तेचे शिक्षण मिळेल ही स्वप्ने बघत सरकारने अ किंवा अ प्लस दर्जाच्या महाविद्यालयांना स्वायत्तता दिली.•अ किंवा अ प्लस दर्जा पूर्वीचा आहे. विद्यार्थी संख्या देखील पूर्वीची आहे. आत्ताच्या परिस्थितीत या महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता संपुष्टात आलेली आहे. […]

