या जगात शिंपी समाज नसता तर जगाचं काय झालं असतं :: केंद्रिय मंत्री कपिल पाटील
![]()
या जगात शिंपी समाज नसता तर जगाचं काय झालं असतं :: केंद्रिय मंत्री कपिल पाटीलशिंपी समाज उन्नती मंडळाच्या वतीने कल्याण येथे संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्साहात संपन्न.ठाणे, ( प्रतिनिधी): कल्याण श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजोन्नति मंडळाचा वतीने, कल्याण शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री नामदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, […]
अमळनेरला साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी बाल मेळावा होणार..
![]()
अमळनेरला साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी बाल मेळावा होणार.. बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले मत.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने […]
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा….
![]()
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा…. दहावीचे विद्यार्थी बनले शिक्षक… अमळनेर प्रतिनिधीमहाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत…क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुलेयांच्या पुण्यतिथी निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी ता.अमळनेर येथे 28 नोव्हेंबर हा महात्मा फुले स्मृतीदिन […]
शिक्षणातून जागतिक मूल्ये प्रस्थापित करणारे थोर महापुरुष महात्मा फुले!!
![]()
शिक्षणातून जागतिक मूल्ये प्रस्थापित करणारे थोर महापुरुष महात्मा फुले!! जगातल्या प्रत्येक मानवाला हेवा वाटावा असे अप्रतिम कार्य महात्मा फुले यांनी या धरतीवर करून दाखविले. शिक्षणातून नवा विचार करण्याचा दृष्टिकोन त्यांनी दिला. समाजाला विशाल मानवी मूल्यांकडे नेले .आज असा स्मृतीत कायम जपावा असा दिवस आहे तो म्हणजे महात्मा फुले यांचा स्मृतिदिन !भारतात मनुस्मृतीच्या विचाराने बरबटलेल्या काळात […]
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवण्यासाठी धावता दौरा संपन्न
![]()
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवण्यासाठी धावता दौरा संपन्न *ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दिनांक 25 व 26 नोव्हेंबर रोजी धावता दौरा झाला* *ज्या शिक्षकांच्या शैक्षणिक समस्या असतील त्यांना रत्नागिरी व दापोली येथे शासकीय विश्रामगृह याठिकाणी बोलण्यात आले होते,उपस्थित शिक्षकांचे शैक्षणिक […]
संविधान हाच राष्ट्रग्रंथ हिच भारतीय नागरिकांची ओळख.
डॉ.मिलिंद बागुल
![]()
संविधान हाच राष्ट्रग्रंथ हिच भारतीय नागरिकांची ओळख.डॉ.मिलिंद बागुलभारतीय लोकशाही समृद्ध आणि विशेषत्वाने जगाला पर्याय देणारी लोकशाही असून लोकशाहीची आणि भारतीय नागरिकांची मूळ ओळख भारतीय संविधान असून जगात होत असलेल्या अराजकतेला भारतीय संविधान आणि लोकशाही एक उत्तर असल्याचे मत साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी समाज कल्याण विभागातर्फे शासकीय वसतिगृहात आयोजित केलेल्या संविधान गौरव दिनाच्या निमित्त कार्यक्रमाप्रसंगी […]
प्रोटॉन जिल्हास्तरीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा सम्पन्न
![]()
प्रोटॉन जिल्हास्तरीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा सम्पन्न दि २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अल्प बचत भवन जळगाव येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पी.एस. एम एस स्कुल व ज्युनि कॉलेज बामनोद येथील शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व लेखक,पत्रकार,व्याख्याता प्रोटान संघटनेचे महाराष्ट्र् राज्य उपाध्यक्ष मा.गणेश काकडे यांनी स्वीकारले. तसेच कार्यक्रमाचे उदघाटक माजी शिक्षणाधिकारी लेखक व्याख्याता मा.शशिकांत हिंगोणेकर साहेब […]
तब्बल ३४ वर्षांनी स्नेहमेळाव्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी आले एकत्र…
![]()
तब्बल ३४ वर्षांनी स्नेहमेळाव्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी आले एकत्र… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील प्र. डांगरी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९८९ इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शबरी फार्म राजवड येथे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील संस्थेचे विद्यमान चेअरमन जयवंतराव पाटील माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाला.तब्बल ३४ वर्षांनी पहिल्यांदा स्नेहमेळाव्याचे आयोजन […]
मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात झाला श्री तुळशी विवाह महासोहळा
![]()
मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात झाला श्री तुळशी विवाह महासोहळा अमळनेर प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाह महासोहळ्याला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रह्मगाठी विवाह महासोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरूपी अबाधित राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराकडे आळवणी करावी, या उद्देशातून मंगळग्रह सेवा संस्थेने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह महासोहळ्याची परंपरा […]
प्रोटान शिक्षक संघटनेकडून लक्ष्मणराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !…
![]()
प्रोटान शिक्षक संघटनेकडून लक्ष्मणराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !… धरणगाव प्रतिनिधी — धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलचे शिक्षक लक्ष्मणराव पाटील यांना प्रोटान शिक्षक संघटनेतर्फे ‘राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार २०२३’ देऊन गौरविण्यात आले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील अल्पबचत भुवन मध्ये RMBKS च्या प्रोटान […]

