विशेष बातमी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकी मधील ओबीसींच्या आरक्षणाच्या ३३ हजारांनी कमी केलेल्या जागा पुर्ववत करा! –भिमराव महाजन
![]()
*महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकी मधील ओबीसींच्या आरक्षणाच्या ३३ हजारांनी कमी केलेल्या जागा पुर्ववत करा!* * – *भिमराव महाजन* आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातलेल्या आहेत.यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री,माजी मंत्री,ओबीसी चे राष्ट्रीय नेते , व राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते मा. ना श्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचे पूर्वीप्रमाणे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असलेल […]
वारकरी साहित्य परिषद नेहमी वारकऱ्यांच्या पाठीशी- महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विठ्ठल काका पाटील
![]()
वारकरी साहित्य परिषद नेहमी वारकऱ्यांच्या पाठीशी- महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विठ्ठल काका पाटील शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र 13 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शिर्डी येथे दोन दिवस दिनांक शनिवार व रविवार दिनांक 22 व23मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळातीलअनेक कॅबिनेट तसेच पालकमंत्र्यांनी संमेलनाला भेट देऊन वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी […]
कल्याणमध्ये रंगले बापावरील राज्यस्तरीय कवी संमेलन जन्मदात्या बापाची साथ शेवटपर्यंत सोडू नका- अनिल बोरनारे
![]()
कल्याणमध्ये रंगले बापावरील राज्यस्तरीय कवी संमेलन जन्मदात्या बापाची साथ शेवटपर्यंत सोडू नका- अनिल बोरनारे ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) बाप जीवंत असेपर्यंत परिस्थितीचे काटे आपल्या पायापर्यंत पोहचत नाही बापाला तुमच्या संपतीचा वाटा नको असतो हवं असते प्रेम म्हणून या बापाची शेवटपर्यंत साथ सोडू नका असे आवाहन मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष व भाजप प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य […]
मारवड येथे फ्रेंड्स कबड्डी संघ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत ३९ संघानी घेतला सहभाग… जामनेर येथील जय बजरंग क्रीडा मंडळाचा संघ ठरला अजिंक्य,आ.अनिल पाटलांनीही खेळला डाव
![]()
मारवड येथे फ्रेंड्स कबड्डी संघ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत ३९ संघानी घेतला सहभाग… जामनेर येथील जय बजरंग क्रीडा मंडळाचा संघ ठरला अजिंक्य,आ.अनिल पाटलांनीही खेळला डाव अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील फ्रेंड्स कबड्डी संघ यांच्या वतीने आयोजित ५० किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. ही भव्य डे-नाईट कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील नामांकित ३९ […]
महाकुंभची भव्यता: अनुलोम संस्थेच्या माध्यमातून अमळनेरमध्ये तीर्थ दर्शन सोहळा
![]()
महाकुंभची भव्यता: अनुलोम संस्थेच्या माध्यमातून अमळनेरमध्ये तीर्थ दर्शन सोहळा अमळनेर प्रतिनिधी महाकुंभ प्रयागराज येथे न जाऊ शकणाऱ्या लोकांसाठी अनुलोम संस्था, अमळनेर यांच्या तर्फे महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे. प्रतिमध्ये, तालुक्यातील अमळगाव, भोलाने, रणाईचे, बोहरा, निम, कळमसरे, पातोंडा, शेळावे, पिंगळवाडे, दोधवध, मारवड, कुऱ्हे, टाकरखेडा, आणि शहरातील मिलचाळ, पैलाड, आर.के.नगर अशा १६ ठिकाणी पूजन […]
जयसिंग वाघ यांची ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार ‘ करिता निवड
![]()
जयसिंग वाघ यांची ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार ‘ करिता निवड ……………………………………………………… जळगाव :- येथील प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ , नागपूर तर्फे ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार करिता निवड करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे , सरचिटणीस डॉ. प्रकाश करमाडकर यांनी पुरस्कार […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत मांडला अभिनंदन ठराव*
![]()
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत मांडला अभिनंदन ठराव* मुंबई, २४ मार्च : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत […]
अवैध वेश्यागृहांवर कारवाईची मागणी; रियाज भाई मौलाना यांची पत्रकार परिषदेत मागणी
![]()
अवैध वेश्यागृहांवर कारवाईची मागणी; रियाज भाई मौलाना यांची पत्रकार परिषदेत मागणी अमळनेर प्रतिनिधी शहरातील गांधलीपुरा भागात असलेल्या अवैध वेश्यागृहांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रियाज भाई मौलाना यांनी गंभीर समस्येची चर्चा केली. त्यांनी सांगितले की, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरल्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. रियाज भाई मौलाना म्हणाले, “या […]
परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका
![]()
परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या […]
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, क्षेत्रात नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची प्रथम चाचणी नियोजनबद्ध पध्दतीने संपन्न!
![]()
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, क्षेत्रात नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची प्रथम चाचणी नियोजनबद्ध पध्दतीने संपन्न! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी), महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना) विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी 23/03/2025 रविवारी घेण्यासाठी वेळापत्रक दिलेले होते. या चाचणीचे पुर्व नियोजन कडोंमपा शिक्षण विभागाने नियोजनबद्ध प्रकारे केलेले होते, त्यासाठी सि.आर.सी. प्रमुख आणि परिक्षा केंद्रांचे संचालक यांना मिटिंगमध्ये महत्वाच्या […]

