वाघ हा जैवविविधतेचा मानबिंदू ; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही-मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
वाघ हा जैवविविधतेचा मानबिंदू ; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही-मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : जैवविविधतेचा मानबिंदू हा वाघ आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. केवळ वाघच नाही, तर इतर वन्यजीव संवर्धनासाठीही राज्य शासन काम करीत आहे. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असे प्रतिपादन […]
हिंदी दिवस देशभर उत्साहाने साजरा.
![]()
हिंदी दिवस देशभर उत्साहाने साजरा. मुंबई (विशेष प्रतिनिधी) १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीयसंघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस ‘ हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो.हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली व बोलली जाणारी भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. […]
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन
![]()
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल
प्रताप महाविद्यालयाची सातपुडा पर्वतावर निसर्ग भ्रमंती,पदभ्रमण विभागाचा उपक्रम
![]()
प्रताप महाविद्यालयाची सातपुडा पर्वतावर निसर्ग भ्रमंती पदभ्रमण विभागाचा उपक्रम अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयाच्या पदभ्रमण विभागाच्या वतीने नुकतेच सातपुडा पर्वतरांगेत पदभ्रमण पार पडले.निसर्गप्रेमी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी चोपडा, गूळ प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पापासूनच या पदभ्रमणास सुरुवात झाली. सातपुड्याच्या जंगलातील विविध प्रकारची वृक्ष, फळे, फुले, पक्षी, फुलपाखरे, यांचे निरीक्षण करून सर्वांनी निसर्ग व जंगल भ्रमंतीचा आनंद […]
सेवा पुरवठादार एजंसीमार्फ़त शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी पुरवण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा…
![]()
सेवा पुरवठादार एजंसीमार्फ़त शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी पुरवण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा… अमळनेरला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनाचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन … अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)सेवा पुरवठादार एजंसीमार्फ़त शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी पुरवण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकवटल्या असून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
कामगार कल्याण मंडळाच्या योजनांच्या आर्थिक लाभांमध्ये भरीव वाढ करावी:
राज्य गुणवंत कामगार संघटनेची मागणी
![]()
कामगार कल्याण मंडळाच्या योजनांच्या आर्थिक लाभांमध्ये भरीव वाढ करावी:राज्य गुणवंत कामगार संघटनेची मागणी प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने विविध योजना व उपक्रम संपुर्ण राज्यभर राबविले जातात. ज्यायोगे राज्यातील कामगार वर्गाची सर्वांगिण उन्नती व प्रगती साधली जाते. यामध्ये विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती व गंभीर स्वरूप आजार या योजनांचा देखील समावेश आहे. सध्याची […]
आज अमळनेरला सार्वजनिक गणपती उत्सव २०२३ व आगामी सन उत्सव अनुषंगाने शांतता कमिटीच्या सहविचार सभेत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार करणार मार्गदर्शन…
![]()
-:जाहीर आमंत्रण:-मा. पोलीस अधीक्षक जळगांव श्री. एम राज कुमार साहेब हे दि.१५-०९-२०२३ रोजी दुपारी २:४५ वाजता वाणी मंगल कार्यालय पवन चौक येथे सार्वजनिक गणपती उत्सव २०२३ व आगामी सन उत्सव अनुषंगाने शांतता कमिटी मीटिंग घेणार आहेत. तरी सर्व आजी माजी आमदार, नगरसेवक, सर्व शासकीय शाखा प्रमुख, सर्व शांतता कमिटी सदस्य, सर्व पत्रकार बांधव, सर्व पोलीस […]
क्षयमुक्त निवड गावांना ग्रामसभा व प्रभात फेरीद्वारा जनजागृती
![]()
क्षयमुक्त निवड गावांना ग्रामसभा व प्रभात फेरीद्वारा जनजागृती रॅलीत आरोग्य सेवक-विजय देशमुख, STLS-किशोर सैदांणे, प्रमोद पाटील, शिक्षक, विद्यार्थी क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रमात वटार-रुखनखेडा गावांचीही झाली निवड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये यांच्या आदेशानुसार,तथा चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार,“क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” या उपक्रमांतर्गत चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद अंतर्गत ग्रामपंचायतीसाठी निवड झालेल्या, अडावद, […]
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
![]()
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जळगांव, दि.१३ सप्टेंबर जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता गणेश मंडळांनी आणि जागरूक नागरिकांनी […]

