ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन..
![]()
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईतील एशियन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी […]
जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या
![]()
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या शिक्षक संघटनांची मुख्य व्यवस्थापक, अध्यक्ष आणि संचालक व नामदार अनिल पाटील यांना साकळे अमळनेर प्रतिनिधी: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना ३० लाखांचे विमा संरक्षण द्यावे अशी मागणी शिक्षक संघटनांनी मुख्य व्यवस्थापक , अध्यक्ष आणि संचालक मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जळगाव जिल्हयातील […]
परिवर्तनाची कविता:आता होऊन जाऊ द्या!
![]()
परिवर्तनाची कविता:आता होऊन जाऊ द्या! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारज्वालांनी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला चोहोबाजूंनी आग लागली. समग्र क्रांती/परिवर्तनाची आंदोलने सर्वत्र उभी राहीली. या लढाईला गतीमान करण्यासाठी घराघरात बाबासाहेबांचे विचार पोहचवण्याची जबाबदारी दलित साहित्य प्रवाहाने समर्थपणे पेलली आहे.दलित कविता ही धारदार शस्त्रच आहे.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय या मुल्यांचा स्विकार करत दलित कविता ही परिवर्तनाची कविता झाली.अन्यायाला विरोध,विषमतेला […]
भावेश शरद कोरे या पाचवीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड, 11 ऑगस्ट 2023 रोजी दु.११ वाजता एबीपी माझा लाईव्ह कार्यक्रमात होणार सहभागी…
![]()
ब्राम्हणवेल येथील कै . बळीराम दादा माध्यमिक विद्यालयाची पुणे येथील ज्ञान की ग्रंथ चळवळ व ABP Maza टी .व्ही न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने भारताची अमृत महोत्सवी वर्ष ( ७५ वर्षे )निमित्ताने पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली होती . या स्पर्धेत साक्री तालुक्यातून एकमेव आमच्या शाळेचा प्रथम क्रमांकाने कु . भावेश शरद कोरे ( इ . […]
अवयवदान चळवळ तरुण पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. …..डॉ नरेशचंद्र
![]()
अवयवदान चळवळ तरुण पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. …..डॉ नरेशचंद्र अखंड महादान पुस्तकाचे प्रकाशन संपन्न कल्याण प्रतिनिधी : ” अवयवदान चळवळ समाजात रुजली पाहिजे यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. ‘अखंड महादान’ हे पुस्तक समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आजच्या तरुण वर्गात याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. महाविद्यालयात या विषयी विविध कार्यक्रमांचे […]
नवी मुंबई कोपरखैरणे येथे स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग यशस्वीरीत्या संपन्न
![]()
नवी मुंबई कोपरखैरणे येथे स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग यशस्वीरीत्या संपन्न मुंबई, ठाणे( मनिलाल शिंपी ) जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक आणि भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा ठाणे यांच्या विद्यमाने तालुका वार/क्षेत्रानुसार दिनांक 25 जुलै ते 8 आगस्ट या कालावधीत विविध तालुक्याच्या /क्षेत्राच्या स्थळी एक दिवसीय स्काऊट गाईड माहिती वर्गाचे आयोजन करण्यात आलेले […]
कृष्ण गीता नगरवासीयांनी पालकमंत्री यांच्या समोर वाचला समस्यांचा पाढा !…..
![]()
कृष्ण गीता नगरवासीयांनी पालकमंत्री यांच्या समोर वाचला समस्यांचा पाढा !….. कृष्णा गीता नगर वासीयांच्या समस्या तात्काळ सोडवा : पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगांव – आज रोजी श्री मंगल कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी आढावा […]
चाळीसगाव येथील हरिगिरी बाबा मंदिर परिसरात पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण
सेवा सहयोग ग्रामोदयचा वृक्षदिंडी उपक्रम
![]()
चाळीसगाव येथील हरिगिरी बाबा मंदिर परिसरात पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे हस्ते वृक्षारोपणसेवा सहयोग ग्रामोदयचा वृक्षदिंडी उपक्रम चाळीसगाव /प्रतिनिधी तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भुजल अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील तीस शाळांना वृक्षदिंडी उपक्रमाअंतर्गत प्रति शाळा पन्नास झाडे लावण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणूनदि. ०८/०८/२०२३ रोजी सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प व भुजल […]
घनकचरा संचलनासाठी नियुक्त स्वयंभू ट्रांन्सपोर्ट पुणे कंपनीने करारनाम्यातील अटी / शर्तींचा भंग केल्याने त्यांचेवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे मा.महापौर सौ. प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे आदेश.
![]()
घनकचरा संचलनासाठी नियुक्त स्वयंभू ट्रांन्सपोर्ट पुणे कंपनीने करारनाम्यातील अटी / शर्तींचा भंग केल्याने त्यांचेवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे मा.महापौर सौ. प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे आदेश. 1.स्वच्छ भारत अभियान मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे शहरामध्ये कचरा संकलन करीत असतांना शुन्य कचरा करणे आवश्यक आहे.म्हणजे प्रामुख्याने कचरा कमी करणे होय, तथापी सदर स्वयंभु कंपनी मार्फत नागरीकांना ओला व […]

